Mumbai Air Pollution : मुंबईतील ‘हे’ शहर सर्वाधिक प्रदूषित, काय आहे हवेची गुणवत्ता ढासळण्याचं कारण?

महाराष्ट्रातील चेंबूर हे ठिकाण सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळपासून या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वाहनं बऱ्याच वेळ एकाच जागी थांबून असल्याने वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धूरानं प्रदूषण

Mumbai Air Pollution : मुंबईतील 'हे' शहर सर्वाधिक प्रदूषित, काय आहे हवेची गुणवत्ता ढासळण्याचं कारण?
| Updated on: Nov 07, 2023 | 12:58 PM

मुंबई, ७ नोव्हेंबर २०२३ | महाराष्ट्रातील चेंबूर हे ठिकाण सर्वाधिक प्रदूषित असल्याचे समोर आले आहे. मुंबईमध्ये असणाऱ्या चेंबूर शहरातील हवेची गुणवत्ता चांगलीच खालावत जात आहे. मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर होणाऱ्या वाहतूक कोडींमुळे चेंबूर येथील हवेची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे सध्या राज्यातील चेंबूर हे शहर सर्वात जास्त प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जात आहे. रोज सकाळपासून या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. यामुळे वाहनं बऱ्याच वेळ एकाच जागी थांबून असल्याने वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धूरानं प्रदूषण होत असल्याचे सांगितले जात आहे. यासह वाहनं किंवा औद्योगिक अस्थापनांमधून होणारे प्रदूषण, जाळण्यात आलेला कचरा आणि बांधकाम सुरू असताना उडणारी धूळ असेल त्यामुळे चेंबूर शहरातील हवेच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.