
शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो? काश्मीर फाईल्सवरुन नाना पटोलेंची मोदींवर टीका
"नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत"
मुंबई: “नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांशी बोलायला मोदींना वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो?” अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Published on: Mar 15, 2022 07:09 PM
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
Nashik : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पलटी, नाशिक-छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर वाहतूक ठप्प
Gadchiroli : अबुजमाड घनगड जंगलात 24 तासांत उभारलं पोलीस स्टेशन
मी काही कुडमुडा ज्योतिषी नाही.., एपस्टिन फाईलवर पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
Pune : प्रभाग क्रमांक 14 मधील 100 मतदार गायब, वंचितचा आरोप
मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती