लोकसभेचं महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार?

देशात आणि राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरूवात. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी पर्यायाने इंडिया आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता. मात्र इंडिया आघाडीत अनेक पक्ष एकत्र येत असताना जागा वाटपाचं काय? राज्यात मविआमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

लोकसभेचं महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार?
| Updated on: Nov 15, 2023 | 11:21 AM

मुंबई, १५ नोव्हेंबर २०२३ | लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरूद्ध महायुतीचा सामना रंगणार आहे. अशामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. अशातच महाविकास आघाडीकडून जागा वाटप निश्चित झाल्याचे सूत्रांकडून कळतंय. देशात आणि राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी पर्यायाने इंडिया आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मात्र इंडिया आघाडीत अनेक पक्ष एकत्र येत असताना जागा वाटपाचं काय? राज्यात महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी तर होणार नाही ना? असे प्रश्न विचारले जात असताना लोकसभेचं महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.