आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम, धनगर…; जरांगेंचा सरकारला खोचकपणे इशारा

विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे केले तर सर्व जातींचे उमेदवार उभे करणार, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला दिला. 'समाजातील सर्व जाती धर्माचे लोक समान्य प्रवाहात एकत्र आलेत तर आपापल्या जातीला न्याय देता येईल', असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं.

आपले 7-8 मुख्यमंत्री होऊ द्या, त्यात मुस्लिम, धनगर...; जरांगेंचा सरकारला खोचकपणे इशारा
| Updated on: Jul 07, 2024 | 5:31 PM

येत्या विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे केले तर सर्व जातींचे उमेदवार उभे करणार, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला दिला. ‘मला राजकारणात जायचं नाही, माझा जन चळवळीवर विश्वास आहे’, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केले आहे. सध्या सुरू असलेल्या राजकारणावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ५४ लाख नोंदींचा दाखला दिला तर ५७ लाख नोंदी निघाल्या असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. ‘समाजातील सर्व जाती धर्माचे लोक समान्य प्रवाहात एकत्र आलेत तर आपापल्या जातीला न्याय देता येईल’, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं. पुढे ते असेही म्हणाले, मला राजकारणात जायचं नाही. माझा तो मार्ग नाही तर माझा जनचळवळीवर विश्वास आहे. या जनचळवळीमुळेंच माझ्या समाजाला न्याय मिळाला असल्याचेही त्यांनी म्हटले.

Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.