आमचेचं दोन तुकडे झालेत, आधे इधर आधे उधर अशी सध्या स्थिती, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

आम्ही शिंदे गटाचे पहिलेच आमचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे आम्ही आधे इधर आधे उधर अशी स्थिती आहे. मात्र युतीत आम्ही असल्याने युतीतही आमची चंचू ताकद असून त्याप्रमाणे आम्ही मदत करण्याचे वचन देत असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे.

आमचेचं दोन तुकडे झालेत, आधे इधर आधे उधर अशी सध्या स्थिती, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Nov 27, 2023 | 4:12 PM

जळगाव, २७ नोव्हेंबर २०२३ : आमचेच दोन तुकडे झालेत, आधे इधर आधे उधर अशी सध्या आमची स्थिती आहे, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. जळगाव येथे परीट समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्रात मदत लागत असेल तर भाजपा आहे. आम्ही शिंदे गटाचे पहिलेच आमचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे आम्ही आधे इधर आधे उधर अशी स्थिती आहे. मात्र युतीत आम्ही असल्याने युतीतही आमची चंचू ताकद असून त्याप्रमाणे आम्ही मदत करण्याचे वचन देत असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान परीट समाजाच्या आरक्षणाबाबत जी शिफारस करायची आहे, ती राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे मेहरबानी करून राज्याला त्रास देऊ नका, असा मश्किल टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.