Bacchu Kadu : जास्त शहाणपणा कराल तर… संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना काय दिली तंबी?

दिव्यांगाचा निधी खर्च का केला नाही, म्हणून आमदार बच्चू कडू यांनी उमरखेड मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर बच्चू कडू यांनी मुख्य अधिकाऱ्यांना फोनवरून खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी त्यांनी या निधी वाटपावरून थेट इशाराही दिलाय

Bacchu Kadu : जास्त शहाणपणा कराल तर... संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना काय दिली तंबी?
| Updated on: Nov 08, 2023 | 11:46 AM

यवतमाळ,८ नोव्हेंबर २०२३ | दिव्यांगाचा निधी खर्च का केला नाही, म्हणून शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी उमरखेड मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिली असल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर बच्चू कडू यांनी मुख्य अधिकाऱ्यांना फोनवरून खडेबोल सुनावले आहे. तीन वर्षांपासून दिव्यांगांचा निधी खर्च का केला नाही, असे म्हणत बच्चू कडू हे अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. तर दिव्यांगांचा निधी वाटायला जीवावर येते का? असा सवाल बच्चू कडू यांनी त्या अधिकाऱ्याला विचारला. १ लाख पगार घेता पण डोकं लावत नाहीत, असे म्हणत संतापलेल्या बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला चांगलंच फैलावर घेतले आहे. जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेल, यानंतर जर कमी निधी दिला तर तिथं येऊन वांदे करेल, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.