देवेंद्र फडणवीस यांच्यावर अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल; स्पष्टच म्हणाले, मिठाचा खडा टाकण्यापेक्षा…

दोषारोप करण्यापेक्षा आता तुमचे सरकार आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे केली पाहिजे. बिहार सारखे राज्य करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही? असा सवाल अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करत खोचक टीकाही सरकारवर केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल; स्पष्टच म्हणाले, मिठाचा खडा टाकण्यापेक्षा...
| Updated on: Dec 17, 2023 | 1:26 PM

पुणे, १७ डिसेंबर २०२३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाती-जातीमध्ये कलगीतुरा लावण्याचे काम हे थांबवायला हवे, असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी केले तर दोषारोप करण्यापेक्षा आता तुमचे सरकार आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे केली पाहिजे. बिहार सारखे राज्य करू शकते तर महाराष्ट्र का करू शकत नाही? असा सवाल अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना करत खोचक टीकाही सरकारवर केली आहे. तर अठरा पगड जातीचा समाज एकत्र नांदत होता. मात्र आता काही विधानं करून मिठाचा खडा टाकण्यापेक्षा जात निहाय जनगणनेची मागणी पुढं आणावी, अशी मागणीही यावेळी अमोल कोल्हे यांनी केली. यासह मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण दिलं पाहिजे. केवळ महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नापासून विचलित करण्यासाठी वेगळं विधान देवेंद्र फडणवीस करत आहेत हे थांबवायला हवे. ५० पेक्षा अधिक वर्ष महाराष्ट्रासाठी शरद पवार यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळे वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मराठा समाजाची आरक्षणची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा, असेही कोल्हे म्हणाले.

Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.