… उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेतील अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विनायक राऊत म्हणाले, मराठा आरक्षण हा राज्य सरकारच्या हातातील विषय राहिलेला नाही तर आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, अशी मागणी केली

... उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
| Updated on: Dec 06, 2023 | 3:59 PM

नवी दिल्ली, ६ डिसेंबर २०२३ : गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधारी आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, ही मागणी कायम ठेवत मनोज जरांगे पाटील यांनी आपला निर्धार कायम ठेवत राज्यभरात एल्गार पुकारला आहे. अशातच राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. तर संसदेच्या अधिवेशन सुरू असताना दुसऱ्याच दिवशी मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेच्या अधिवेशनात गाजला. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेतील अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडत राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी विनायक राऊत म्हणाले, मराठा आरक्षण हा राज्य सरकारच्या हातातील विषय राहिलेला नाही तर आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे, असे म्हणत विनायक राऊत यांनी मागणीही केली आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.