Sanjay Raut यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘… म्हणून नव्या संसदेची उभारणी?’

VIDEO | नवीन संसद भवनावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सडकून टीका अन् केला मोठा गैप्यस्फोट, 'जुनं संसद भवन मजबूत आणि त्याला काहीच धोका नसताना नवं संसद भवन उभारण्याची गरज काय? '

Sanjay Raut यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, '... म्हणून नव्या संसदेची उभारणी?'
| Updated on: Sep 24, 2023 | 12:25 PM

मुंबई, २४ सप्टेंबर २०२३ | नुकतंच नव्या संसदेच्या भवनात पहिलं विशेष अधिवेशन पार पडलं. दरम्यान, या नवीन संसद भवनाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून जोरदार हल्लाबोल केला आहे. जुनं संसद भवन मजबूत असताना आणि त्याला काहीच धोका नसताना नवीन संसद भवन उभारण्याची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थितीत केला आहे. इतकंच नाहीतर पंतप्रधान पद टिकावं म्हणून ज्योतिषाच्या सल्लानुसार हे नवीन संसद भवन उभारल्याचा मोठा गौप्यस्फोटही संजय राऊत यांनी केल्याचे पाहायला मिळत आहे. दहा वर्षापेक्षा अधिक काळ सध्याच्या संसद भवनात कोणीही टिकत नाही. त्यामुळे सध्याचे संसद भवन तुम्हाला धार्जिणे नसल्याने नव्या संसदेची निर्मिती करा, असा सल्ला ज्योतिषांनी दिला आणि घाईत नवे संसद उभारल्याचे संजय राऊत यांनी म्हणत टीका केली.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.