पंतप्रधान मोदींमुळे मालवण, तारकर्ली बीचवर कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमकं कारण?

आजपासून 8 दिवस मालवणमध्ये पर्यटन बंद असल्याने पर्यटकांमध्ये हिरमोड पाहायला मिळत आहे. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हे समुद्री पर्यटन बंद असणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर ही पर्यटकांना जाता येणार नाही. नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू येणार

पंतप्रधान मोदींमुळे मालवण, तारकर्ली बीचवर कुणाला जाता येणार नाही? काय आहे नेमकं कारण?
| Updated on: Nov 28, 2023 | 5:57 PM

सिंधुदुर्ग, २८ नोव्हेंबर २०२३ : येत्या 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदर हद्दीतील समुद्री पर्यटनास आजपासून बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे इतर वेळी पर्यटकांनी फुलून जाणाऱ्या मालवण समुद्र किनारी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आजपासून 8 दिवस मालवणमध्ये पर्यटन बंद असल्याने पर्यटकांमध्ये हिरमोड पाहायला मिळत आहे. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हे समुद्री पर्यटन बंद असणार असून सिंधुदुर्ग किल्ल्यावर ही पर्यटकांना जाता येणार नाही. नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, द्रौपदी मुर्मू येणार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने येथील पर्यटन बंद करण्यात आले आहे. मालवण बंदर हद्दीतील मासेमारी, समुद्री प्रवासी वाहतूक, जलक्रीडा यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मालवण समुद्र किनारी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येत असलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.