AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2023 | ‘देशात कुणीही उपाशी राहणार नाही’, 2024 पर्यंत मोफत रेशन, बजेटमध्ये आणखी काय?

केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपये खर्च केले.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना ही माहिती दिली.

Budget 2023 | 'देशात कुणीही उपाशी राहणार नाही', 2024 पर्यंत मोफत रेशन, बजेटमध्ये आणखी काय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 12:13 PM

नवी दिल्लीः देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांनी आज गरीबांसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा केली. संसद भवनात अर्थसंकल्प (Budget) मांडताना त्या म्हणाल्या, आता देशातील कुणीही व्यक्ती भूकेने व्याकुळ राहून रात्र काढणार नाही. १ जानेवारी २०२४ पर्यंत आर्थिक (Financial) दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना मोफत रेशन दिले जाईल. जेणेकरून या लोकांना पुरेसं अन्न मिळेल. देशात कुणीही उपाशी राहणार नाही. देशातील प्रत्येक टप्प्यावरील जनतेची काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात येईल, असं आश्वासन निर्मला सीतारमण यांनी दिलंय. त्यानुसार त्यांनी मोफत रेशनच्या योजनेची घोषणा केली.

2 लाख कोटींचा खर्च

केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपये खर्च केले.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना ही माहिती दिली.

अर्थसंकल्पात आणखी काय काय?

  • – डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतीला प्रोत्साहन देणार
  • – फळबाग योजनांसाठी 2200 कोटी रुपयांची तरतूद
  • – कमकुवत शेतकऱ्यांसाठी सहाकार मॉडेल
  • – ग्रीन ग्रोथला प्राधान्य देणार
  • – भरड धान्य उत्पादनाला प्रोत्साहन देणार
  • – मिशन मोडवर पर्यटनाला प्रोत्साहन देणार
  • – देशात 157नवे नर्सिंग कॉलेज स्थापन करणार
  • – बालक आणि तरुणांसाठी डिजिटल लायब्ररी उभारणार
  • – नॅशनल आणि डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड लेव्हलपर्यंत उघडणार
  • – प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेत पुस्तकं मिळणार
  • – विविध राज्यांना वाचनालय उभारण्यासाठी प्रोत्साहित करणार
  • – रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद
  • – रेल्वे विभागात आगामी वर्षात 75000 नवी भरती करणार
  • – देशात नवे 50 एअरपोर्ट आणि हेलिपॅड उभारणार
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.