AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारु चढली; अंबरनाथमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

अंबरनाथ पूर्वेच्या दत्त कुटीर परिसरात शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. अमन शेख असं हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

दारु चढली; अंबरनाथमध्ये क्षुल्लक वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Oct 10, 2020 | 5:22 PM
Share

अंबरनाथ : दारु पिताना झालेल्या क्षुल्लक वादातून 18 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना अंबरनाथमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत (Friend Murder Friend In Ambarnath).

अंबरनाथ पूर्वेच्या दत्त कुटीर परिसरात शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. अमन शेख असं हत्या करण्यात आलेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर आशुतोष कराळे असं आरोपीचं नाव आहे. या दोघांचे तीन ते चार दिवसांपूर्वी वाद झाले होते. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री दारु पीत असताना पुन्हा एकदा या दोघांमध्ये वाद झाला.

याच वादातून आशुतोषने अमनच्या पोटात चाकू खुपसला. यात आमनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आशुतोषला ताब्यात घेतलं. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Friend Murder Friend In Ambarnath

संबंधित बातम्या :

बकरीपालन व्यवसायात दामदुपटीचं आमिष, 40 लाखांचा गंडा, दोन भामटे जेरबंद

लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.