AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Babu | महेश बाबूला कशी पत्नी हवी होती? नम्रता शिरोडकरने केला खुलासा

नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

| Updated on: Aug 09, 2023 | 1:30 PM
साऊथ सुपरस्टार महेश बाबूने 2005 मध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. तब्बल 17 वर्षांनंतर तिने यामागचं कारण सांगितलंय.

साऊथ सुपरस्टार महेश बाबूने 2005 मध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. तब्बल 17 वर्षांनंतर तिने यामागचं कारण सांगितलंय.

1 / 5
“महेशला काम न करणारी पत्नी हवी होती, याबाबतीत तो स्पष्टच होता. मी जरी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरी त्याने मला काम सोडायला सांगितलं असतं. अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही एकमेकांसाठी केल्या आहेत”, असं नम्रता म्हणाली.

“महेशला काम न करणारी पत्नी हवी होती, याबाबतीत तो स्पष्टच होता. मी जरी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरी त्याने मला काम सोडायला सांगितलं असतं. अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही एकमेकांसाठी केल्या आहेत”, असं नम्रता म्हणाली.

2 / 5
नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

3 / 5
नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट 2000 मध्ये ‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर पाच वर्षांनी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि कुटुंब सांभाळण्याकडे लक्ष केंद्रीत केलं.

नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट 2000 मध्ये ‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर पाच वर्षांनी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि कुटुंब सांभाळण्याकडे लक्ष केंद्रीत केलं.

4 / 5
“मी खूप आळशी होती. मी नेहमीच सांगते की मी कोणताच प्लॅन केला नव्हता. जे काही घडलं ते आपोआप होत गेलं. मी असं म्हणू शकते की मी जे निर्णय घेतले, ते योग्य होते आणि त्या निर्णयांमुळे मी आता खूश आहे," असंही नम्रता म्हणाली.

“मी खूप आळशी होती. मी नेहमीच सांगते की मी कोणताच प्लॅन केला नव्हता. जे काही घडलं ते आपोआप होत गेलं. मी असं म्हणू शकते की मी जे निर्णय घेतले, ते योग्य होते आणि त्या निर्णयांमुळे मी आता खूश आहे," असंही नम्रता म्हणाली.

5 / 5
Follow us
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.