AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘व्हॅलेन्टाईन्स डे’ च्या आदल्या दिवशी राखी सावंतचा डिव्होर्स, नेटकरी म्हणतात ‘आता कुणाचा नंबर’

बिग बॉसमध्ये दोघांनी एकत्र प्रवेश घेतला होता, त्यावेळी दोघेही एकाच रंगाच्या कपड्यात पाहायला मिळाले होते. त्यानंतर आमच्या दोघात खूप काही झालं आहे.

‘व्हॅलेन्टाईन्स डे' च्या आदल्या दिवशी राखी सावंतचा डिव्होर्स, नेटकरी म्हणतात 'आता कुणाचा नंबर'
राखी सावंत आणि राकेश
| Updated on: Feb 14, 2022 | 10:20 AM
Share

मुंबई – राखी सावंत (rakhi sawant) तिच्या वादविवादीत व्हिडीओमुळे आणि वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत असते. त्यामुळे तिच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाहीत असं काहीवेळेला वाटतं. कारण राखीने आत्तापर्यंन चांगले शो आणि चित्रपट केल्याने तिची लोकप्रियता चांगली आहे. तसेच तिच्या बिग बॉस शोच्या (big boss show) सहभागामुळे तिची लोकप्रियता अधिक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तिने बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक वादविवादाती व्यक्तव्ये केली आहेत, त्यामुळे चाहत्यांनी आणि नेटक-यांनी तिला अधिक ट्रोल केल्याचे पाहायला मिळते. ‘व्हॅलेन्टाईन्स डे'(valentines-day) च्या आदल्या दिवशी राखी सावंतने डिव्होर्स (divorce) घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावरती टाकल्याने तिला नेटक-यांनी अधिक ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. तिला कमेंटमध्ये अधिक प्रश्न विचारण्यात आले असून फक्त बिग बॉसमध्ये जाण्यासाठी लग्न केलं होतं का ? असा अनेकांना राखीला प्रश्न विचारला आहे.

View this post on Instagram

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

बिग बॉग 15 एकत्र दिसले

राखीचं खासगी आयुष्य आत्तापर्यंत अनेकदा वादविवादीत राहिलं आहे. कारण आज तागायत तिचे नाव अनेकांसोबत जोडले असल्याचे ऐकण्यात आले होते. त्यामुळे राखीचं करिअर सुध्दा वादीत राहिलं आहे. राखीनं रितेश संगसोबत लग्न केलं होतं. मध्यंतरी त्यांचं खूप चांगलं चालल्याची देखील चर्चा होती. पण काल राखीने रात्री अचानक विभक्त होणार असल्याचे जाहीर केल्याने तिच्या काही चाहत्यांना धक्का बसला आहे. काही चाहत्यांनी राखीला ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॉग 15 मध्ये पहिल्यांदा पती राकेश सोबत दिसली होती. त्यावेळी दोघांनीही एकसारखे कपडे घातले होते. त्यामुळे दोघांच्यात खूप चांगलं चाललं असल्याचं वाटतं होतं.

या कारणामुळे घेतला डिव्होर्स

बिग बॉसमध्ये दोघांनी एकत्र प्रवेश घेतला होता, त्यावेळी दोघेही एकाच रंगाच्या कपड्यात पाहायला मिळाले होते. त्यानंतर आमच्या दोघात खूप काही झालं आहे. ते इतरांना सांगण्यासारख नाही. त्यामुळे माझा माझ्यावर कंट्रोल राहिला नसल्याने आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्यात झालेली गोष्ट राखीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना सांगितली आहे. तसेच ही गोष्ट ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ च्या आदल्या दिवशी सांगत असताना मला अतिशय दु:ख होतंय. मला माझ्या करिअरवरती फोकस करायचं असल्याने मी हा निर्णय घेतला आहे. पती राकेश देखील तिने शुभेच्छा दिल्या असून त्यानेही त्यांचं आयुष्य चांगलं जगावं असं तिने पोस्टमध्ये म्हणटलं आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी आता नंबर कुणाचा असा सवाल देखील केला आहे.

शार्क से डिल पक्की; थिंकरबेल लॅब्सची दृष्टी देणाऱ्या अ‍ॅनीसाठी 1.5 कोटीची गुंतवणूक

दीपिकाचा ‘गहराइयां’ कंगनाला पोर्नोग्राफीसारखा का वाटतो?, म्हणून आता कंगानाच्या निशाण्यावर दीपिका…

प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना म्हणते शिवजयंतीनिमित्त तुम्ही रंगकर्मींना आनंदी बातमी द्या; आम्हालाच तेवढा वेगळा नियम का? प्राजक्ताचा सवाल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.