AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | दररोज सकाळी उपाशी पोटी पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वाचा!

पाणी पिणे हे आपल्या अत्यंत फायदेशीर आहे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होते.अनेकांना बद्धकोष्ठता सारख्या समस्येला सामोरं जावं लागतं. मात्र, पाणी पिणं हा त्यावरील चांगला उपाय आहे.

| Updated on: Sep 28, 2021 | 12:03 PM
पाणी पिणे हे आपल्या अत्यंत फायदेशीर आहे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होते.

पाणी पिणे हे आपल्या अत्यंत फायदेशीर आहे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी पाणी प्यावं. यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहजपणे बाहेर पडतात. त्यामुळे शरीरातील रक्तही शुद्ध होते.

1 / 5
अनेकांना बद्धकोष्ठता सारख्या समस्येला सामोरं जावं लागतं. मात्र, पाणी पिणं हा त्यावरील चांगला उपाय आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी तीन ग्लास पाणी प्यावं. काही आठवड्यांनी त्याचा परिणाम तुम्हाला जाणवेल.

अनेकांना बद्धकोष्ठता सारख्या समस्येला सामोरं जावं लागतं. मात्र, पाणी पिणं हा त्यावरील चांगला उपाय आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर उपाशीपोटी तीन ग्लास पाणी प्यावं. काही आठवड्यांनी त्याचा परिणाम तुम्हाला जाणवेल.

2 / 5
जर तुम्ही शरीराचं वजन वाढत असल्याने चिंतेत असाल तर दररोज रोज सकाळी उठल्यावर पाणी प्या. यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा होईल. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

जर तुम्ही शरीराचं वजन वाढत असल्याने चिंतेत असाल तर दररोज रोज सकाळी उठल्यावर पाणी प्या. यामुळे तुमच्या मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा होईल. त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल.

3 / 5
सकाळी लवकर उठून पाणी पिल्याने मासिक पाळी, लघवी, घसा आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार दूर होतात. यामुळे दररोज सकाळी उठून दोन-तीन ग्लास पाणी प्यावे.

सकाळी लवकर उठून पाणी पिल्याने मासिक पाळी, लघवी, घसा आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार दूर होतात. यामुळे दररोज सकाळी उठून दोन-तीन ग्लास पाणी प्यावे.

4 / 5
सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिल्यास शरीरात नव्या पेशी तयार होतात. तसेच स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर ते दूर होते. याशिवाय स्नायू आणखी मजबूत होतात.

सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिल्यास शरीरात नव्या पेशी तयार होतात. तसेच स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचे दुखणे असेल तर ते दूर होते. याशिवाय स्नायू आणखी मजबूत होतात.

5 / 5
Follow us
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.