AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उष्माघातापासून स्वतःचा बचाव ‘असा’ करा!

उष्णतेवर त्वरित उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. अशा तऱ्हेने या उन्हाळ्यात काही गोष्टींची काळजी घेऊन उष्णतेची लाट टाळता येऊ शकते. उष्णतेची लाट टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उष्माघातापासून स्वतःचा बचाव 'असा' करा!
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 3:15 PM

मुंबई: सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू आहे. उन्हामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होतेय. उन्हामुळे लोक गंभीर आजारी पडू लागतात. उष्णतेवर त्वरित उपचार न केल्यास ते प्राणघातकही ठरू शकते. अशा तऱ्हेने या उन्हाळ्यात काही गोष्टींची काळजी घेऊन उष्णतेची लाट टाळता येऊ शकते. उष्णतेची लाट टाळण्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उष्णतेची लाट टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

स्वत:ला हायड्रेटेड ठेवा-

उष्णता टाळायची असेल तर भरपूर पाणी प्या. कारण उन्हाळ्याच्या ऋतूत उन्हात चालल्याने खूप घाम येतो, ज्यामुळे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी, ज्यूस, नारळपाणी, लिंबूपाणी यांचे सेवन करावे. त्याचबरोबर जर तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या असेल तर तुम्हाला चक्कर येणे, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जास्त वेळ बाहेर राहू नका

काही लोकांना खूप बाहेर फिरण्याची सवय असते. परंतु उन्हाळ्याच्या हंगामात हे टाळले पाहिजे. कारण व्यर्थ बाहेर फिरण्यामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे बाहेर जरी गेलात तरी स्वत:ला कॅप, ओढणी, रुमालाच्या मदतीने झाकून ठेवा. असे केल्याने तुम्ही उष्माघातापासून स्वत:चा बचाव करू शकता.

आरामदायी कपडे घाला

उन्हाळ्यात बाहेर गेल्यास आरामदायी कपडे घालावेत. कारण गडद रंगाचे कपडे जास्त उष्णता घेतात. त्यामुळे उन्हाळ्यात नेहमी हलके आणि सैल कपडे घाला.

अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.