AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे’ पेय थकवा, कमजोरी सारख्या समस्येपासून ठेवते दूर; जाणून घ्या फायदे

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे वर्क फ्रॉम होममुळे घरातच बसून काम करणे, रात्री उशीरापर्यंत जागणे, सकाळी लवकर न  उठणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या आपली लाईफस्टाईल (Lifestyle)  बिघडत चालली आहे. चुकीच्या सवयींमुळे वजन वाढणे, थकवा जाणवने, कामात उत्साह नसणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

'हे' पेय थकवा, कमजोरी सारख्या समस्येपासून ठेवते दूर; जाणून घ्या फायदे
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 4:48 PM

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे वर्क फ्रॉम होममुळे घरातच बसून काम करणे, रात्री उशीरापर्यंत जागणे, सकाळी लवकर न  उठणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या आपली लाईफस्टाईल (Lifestyle)  बिघडत चालली आहे. चुकीच्या सवयींमुळे वजन वाढणे, थकवा जाणवने, कामात उत्साह नसणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच चुकीच्या लाईफस्टाईलमुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रीत होऊन तुम्हाला मधुमेह, थायरॉइड हात-पाय दुखणे, रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये देखील हे आजार मोठ्याप्रमाणात पसरत आहेत. जगावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम  होम  (Work from Home) संकल्पनेचा उदय झाला. वर्क फ्रॉम होममुळे या समस्यांमध्ये आणखीनच वाढ झाल्याचे दिसून येते. या समस्यांचा जर दीर्घकाळ सामना करावा लागला तर तुम्ही लवकरच वृद्धत्वाकडे झुकू शकता. त्यामुळे शरीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व समस्यांमधून वाचण्यासाठी शरीराला रोज योग्य प्रमाणात लागणारे पोषणतत्वे मिळणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका एनर्जी ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत, या ड्रिंक्समधून तुमच्या शरीराला मोठ्याप्रमाणात एनर्जी मिळू शकते.

आरोग्यवर्धक ड्रिंक बनवण्याची पद्धत

हे ड्रिंक बनवण्यासाठी चार बदाम आणि चार छुहारे आणि काही मखाने घ्या. या सर्वांना रात्रभर पाण्यात भिजू घाला. सकाळी या सर्व गोष्टीेंना पाण्यात घालून मिक्सरमधून काढा. त्यानंतर एक ग्लास दुधामध्ये हे मिश्रण टाका. परत एकदा हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरमधून काढा. जेव्हा या सर्व गोष्टी मिक्स होतील,तेव्हा हे मिश्रण प्या. जर तुम्हाला हे ड्रिक्स गोड हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये आवश्यकेनुसार साखर आणि मध देखील मिसळू शकता.

हे ड्रिंक पिण्याचे फायदे

तुमच्या शरीराती आयरन, जिंक, आणि फायबरची कमी पूर्ण होते. शरीरातील कमजोरी आणि थकावट दूर होते. सोबतच तुमची पचनशक्ती देखील वाढते. हे ड्रिंक तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी वरदान आहे. या ड्रिंकमध्ये मोठ्याप्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे तुम्ही हाड दुखीच्या त्रासांपासून दूर राहाता, तसेच दात देखील अधिक मजबूत होतात.

संबंधित बातम्या

Weight loss : वजन कमी करायचंय? घरातीलच हे पदार्थ तुम्हाला मदत करतील…

Satyamev Jayate : राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभाच्या खाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते ‘या’ ग्रंथातून घेण्यात आले, ही आहे त्यामागील कहाणी!

Double Chin | हनुवटीखालील अतिरिक्त चरबीने त्रस्त आहात? डबल चिनपासून मुक्तीसाठी 5 उपाय

IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात
पाकला कडकी...भीक मागण्याची वेळ तरी युद्धाची खुमखुमी, जगापुढे पसरले हात.
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य
पाकिस्तानची मोठी कबुली...ती आमची चूक, US च्या इशाऱ्यावरून घाणरडं कृत्य.
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच
जल, थल, आकाश! भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ला सुरूच.
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.