Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याची एक्सपायरी डेट असते का? पाण्याच्या बाटलीवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?

शहरापासून गावापर्यंत बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते.

पाण्याची एक्सपायरी डेट असते का? पाण्याच्या बाटलीवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?
Expiry date on water bottleImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 3:10 PM

पाण्याबद्दल जगभरात अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील काही वैज्ञानिक कारणांमुळे बरोबर आहेत, तर काही केवळ अंदाज आहेत. पण एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे अनेकवेळा असा प्रश्न पडतो की, पाण्याची एक्सपायरी डेटही असते का? तसे झाले तर ते किती काळ टिकते? तसे होत नसेल तर पाणी खराब न होण्याचे कारण काय?

सर्वत्र पाण्याच्या बाटल्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहरापासून गावापर्यंत बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते. त्यामुळेच पाण्याची एक्सपायरी डेट नसेल तर बाटल्यांच्या वर का लिहिलं जातं, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. याचे उत्तरही जाणून घ्या.

पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्सपायरी डेट पाण्याची नसून पाण्याच्या बाटल्यांची असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या बनवल्या जातात आणि ठराविक काळानंतर प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागते. हेच कारण आहे की ज्या बाटल्यांमध्ये पाणी भरले जाते, त्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

आता पाण्याला एक्सपायरी डेटही आहे का, असा प्रश्न येतो. याचे उत्तर नाही! अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केले जाते. पाणी जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवले तर ते पिण्यापूर्वी ते स्वच्छ किंवा शुद्ध करणे आवश्यक आहे, हे नक्की सांगितले जाते. पाण्याची एक्सपायरी डेट नाही!

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.