AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्याची एक्सपायरी डेट असते का? पाण्याच्या बाटलीवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?

शहरापासून गावापर्यंत बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते.

पाण्याची एक्सपायरी डेट असते का? पाण्याच्या बाटलीवर का लिहिली जाते एक्सपायरी डेट?
Expiry date on water bottleImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 3:10 PM

पाण्याबद्दल जगभरात अनेक कथा सांगितल्या जातात. त्यातील काही वैज्ञानिक कारणांमुळे बरोबर आहेत, तर काही केवळ अंदाज आहेत. पण एक प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे अनेकवेळा असा प्रश्न पडतो की, पाण्याची एक्सपायरी डेटही असते का? तसे झाले तर ते किती काळ टिकते? तसे होत नसेल तर पाणी खराब न होण्याचे कारण काय?

सर्वत्र पाण्याच्या बाटल्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहरापासून गावापर्यंत बाटल्यांमध्ये पाणी विकले जाते. पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेटही लिहिलेली असते. त्यामुळेच पाण्याची एक्सपायरी डेट नसेल तर बाटल्यांच्या वर का लिहिलं जातं, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. याचे उत्तरही जाणून घ्या.

पाण्याच्या बाटल्यांवर लिहिलेली एक्सपायरी डेट पाण्याची नसून पाण्याच्या बाटल्यांची असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या बनवल्या जातात आणि ठराविक काळानंतर प्लास्टिक हळूहळू पाण्यात विरघळू लागते. हेच कारण आहे की ज्या बाटल्यांमध्ये पाणी भरले जाते, त्या बाटल्यांवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

आता पाण्याला एक्सपायरी डेटही आहे का, असा प्रश्न येतो. याचे उत्तर नाही! अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे पाणी शुद्ध केले जाते. पाणी जास्त वेळ एकाच ठिकाणी ठेवले तर ते पिण्यापूर्वी ते स्वच्छ किंवा शुद्ध करणे आवश्यक आहे, हे नक्की सांगितले जाते. पाण्याची एक्सपायरी डेट नाही!

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....