AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एक नीरव मोदी पसार, 14 बँकाना 3,592 कोटी रुपयांचा चुना

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीनंतर आता आणखी एका घोटाळ्याचे (Big Bank Scam in Mumbai) प्रकरण समोर आलं आहे.

आणखी एक नीरव मोदी पसार, 14 बँकाना 3,592 कोटी रुपयांचा चुना
कसे मिळणार पैसे परत? - बँकेत जमा असलेले पैसे सुरक्षित असण्याची एक मर्यादा आहे. त्या रकमेपेक्षा जास्त ठेवींवर कोणतीही शाश्वती नसते. म्हणजे ग्राहकांची संपूर्ण ठेव रक्कम बँकेत सुरक्षित असेलच असं नाही.
| Edited By: | Updated on: Jan 22, 2020 | 8:47 AM
Share

मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीनंतर आता आणखी एका घोटाळ्याचे (Big Bank Scam in Mumbai) प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका कंपनीवर सरकारी बँकेने मोठी रक्कम न भरल्यामुळे फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. फ्रॉस्ट इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. सीबीआयने या कंपनी आणि त्यांचे डायरेक्टर्स उदय देसाई आणि सुजय देसाईंसह 13 लोकांविरोधात 14 सरकारी बँकेंची फसवणूक केल्याची तक्रार दाखल (Big Bank Scam in Mumbai) केली आहे.

बँक ऑफ इंडियाच्या कानपूर ऑफिसच्या तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. कानपूर, दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरामध्ये या कंपनीसंबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यासोबत आरोपींच्याविरोधात लुकआऊट सर्कुलरही जारी करण्यात आले आहे.

या कंपनीचे रजिस्टर ऑफिस मुंबईत आहे. त्यासोबत बांगलादेश, चीन, सऊदी अरब, अमेरिका, कंबोडिया, स्वझरलँडसह इतर अनेक देशात ही कंपनी आयात निर्यात करते.

“कंपनीच्या वस्तूंच्या खरेदीत आणि लेनदेन प्रकरणातही घोटाळा झाल्याचे दिसत आहे. कंपनी आणि त्यांच्या डायरेक्टर्सने बँकेसोबत तीन हजार 592 कोटींची फसवणूक केली आहे”, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.