AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुक्या जीवांना चिरशांती देण्यासाठी देखील प्रतिक्षा…महानगरातील नवी समस्या

अनेक सोसायट्यांमध्ये कुत्रा पाळण्यावरुन वाद होत आहेत. तसेच श्वान दंशासारख्या घटनांमुळे तर न्यायालयाने हस्तक्षेप करुन काही परदेशी जातीच्या इम्पोर्टवरच बंद घातली आहे. दुसरीकडे श्वानांसाठी स्मशानभूमी आणि रुग्णालय नसल्याने मुक्याजीवांचे हाल होत आहेत.

मुक्या जीवांना चिरशांती देण्यासाठी देखील प्रतिक्षा...महानगरातील नवी समस्या
Scarcity of pet cemeteries in metros like MumbaiImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 25, 2024 | 2:00 PM
Share

वाढते तणावग्रस्त जीवन आणि नातेसंबंधातील दुरावा यामुळे मानवाला एकटेपणा सतावत आहे. अनेक घरांमध्ये आता एखादा पाळीव प्राणी पाळण्याचे प्रमाण वाढत आहे. आता कुत्र्या आणि मांजरी सारखे प्राणी आता अनेक घरांमध्ये दिसू लागले आहेत. कुत्रा तर मानवाचा आधीपासूनचा मित्र म्हणून ओळखला जातो. अनेक ठिकाणी या प्राण्यांना आता कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जात आहे. अशा मुक्या प्राण्यांना लळा लावला जात आहे. अशावेळी कुत्रे किंवा मांजर पाळताना त्यांचे आयुष्य कमी असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे काय करायचे त्यांना कुठे दफन करायचे याचे प्रश्न मुंबई सारख्या मेट्रो शहरात आवासून उभे आहेत. कारण सुमारे तीन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत प्राण्यांसाठी एकही सरकारी स्मशान भूमी नसल्याचे उघडकीस आले आहे. आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांचे इलेक्ट्रीक शवदाहीनीत विधी करायचे तर त्यासाठी देखील मोठी प्रतिक्षा यादी असते. एवढंच काय परळचे पशू रुग्णालय वगळता मुंबई आणि परिसरात पाळीव प्राण्यांसाठी एकही मोठे रुग्णालय नसल्याने मुक्या जीवांचे हाल होत आहेत. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.