AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केलं – एकनाथ शिंदे

निकालावर समाधान व्यक्त करतो. निश्चितपण लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Eknath Shinde | घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केलं - एकनाथ शिंदे
Shinde-fadnavis govt
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 2:36 PM

मुंबई :”सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर समाधान व्यक्त करतो. निश्चितपण लोकशाहीमध्ये लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय झाला” असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “हा जो काही निकाल आहे, त्यात चार-पाच महत्वाचे मुद्दे आहेत, त्याकडे लक्ष वेधू इच्छितो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद

– महाविकास आघाडीच्या मनसुब्यावर सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरलय

– पहिल्या सारखीस्थिती कायम ठेवता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलय. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार नाहीत.

– सभापतींचे अधिकार सभापतीना दिला आहे.

– त्या 16 आमदारांचे अधिकार त्यांच्याकडे आहेत.

– निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता, तो चुकीचा आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलय.

– आमच सरकार कायदेशीर आहे हे सिद्ध झालं आहे.

– उद्धव ठाकरे म्हणाले, मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, आमच्यासोबत निवडून आलात. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार बनवलं, त्यावेळी उद्धव ठाकरे नैतिकता कुठल्या डब्ब्यात बंद करुन ठेवली होती? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

एकनाथ शिंदे यांनी मांडलेले मुद्दे

– लोकशाहीत अपेक्षित निकाल लागला, सत्याचा विजय झाला – एकनाथ शिदे

– कायदेशीर बाबींची पूर्तता करुन सरकार स्थापन केलं. आज सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केलं.

– घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चपराक लगावली

– घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाने कालबाह्य केलं. 

– आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांना दिला आहे.

– सरकार अल्पमतात आल्यामुळे आधीच्या मुख्यमंत्र्यांनी राजीना दिला.

– घटनात्मक बाबींची काळजी घेऊन सरकार स्थापन केलं.

– धनुष्यबाण वाचवण्याच काम आम्ही केलं.

– धनुष्यबाण गहाण ठेवण्याचा काम तुम्ही केलं.

– सर्वोच्च न्यायालायच्या निर्णयाच मनापासून स्वागत करतो.

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.