रोहित पवारांबाबत बोलताना गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली; अत्यंत खालच्या शब्दात टीका

Gunratna Sadavarte on Rohit Pawar : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते यांची जीभ घसरली आहे. सदावर्ते यांनी रोहित पवारांवर अत्यंत खालच्या शब्दात टीका केली आहे. सदावर्ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

रोहित पवारांबाबत बोलताना गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली; अत्यंत खालच्या शब्दात टीका
गुणरत्न सदावर्ते, रोहित पवारImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 27, 2024 | 6:01 PM

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ही टीका करत असताना गुणरत्न सदावर्तेंची जीभ घसरली आहे. धर्मांतरीत आणि मुसलमानांना आरक्षणा का देता येत नाही? हे सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतरांच्या नंतर माणूस आरक्षणाला प्रात असतो की नसतोय़ हे सुद्धा नक्की झालं आहे. रोहित पवार बडबड्या पैलवान आहेत. रोहित पवारला फार कळत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या बोलण्यावर किंमत नाही. गदx@# दूध पीन वाईट नसतं. परंतु मला कुणावर वात्र टीका करायची नाही. मी साहित्यातला माणूस आहे. गदx@#चे दूध पिल्यानंतर नक्कीच माणसाच्या व्याधी दूर होऊ शकतात पैलवान होऊ शकतो. डुकx@# दूध पिल्यानंतर माणूस x@# खाल्ल्याचीच भाषा करतो. x@# चाकण्याचीच भाषा करू शकतो. x@# सारखेच बोलीभाषा असू शकतो, असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.

रोहित पवारांवर टीका

रोहित पवार यांचा काही अभ्यास नाहीये. पन्नास टक्केपेक्षा जास्त आरक्षणाची तरतूद केली तर भारतीय संविधानाला धक्का लागतो. मनोज जरांगेच्यानंतर शरद पवार यांचे किती मागचा खेळाडू एक्स्ट्रा आहे. ते सांगता येत नाही. शरद पवार मधला खेळातील स्ट्रगल आहे. त्याच्यामुळे अशा चिल्लर चालर लोकांच्या बोलण्याला महत्त्व देण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या 50% आरक्षण ओलांडलं हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात सांगितला आहे, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.

रोहित पवार चिल्लर बोलणं आहे. त्याचा अभ्यास नाही. या देशाची प्रत्येक काळजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली आहे. शरद पवारांनी कुणाची काळजी घेतली, याचा मुद्दा रोहित पवार यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, असंही सदावर्ते म्हणालेत.

आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य

संविधान पीठाने सांगितला आहे की, 50% जास्त आरक्षण देणं अशक्य आहे. ही बाब आता टिकणे नव्हे… नाईन शेड्युलमध्ये टाकल्यानंतर सुद्धा चॅलेंजिंग आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताचं संविधान बदललं जाऊ शकत नाही. भारताच्या केंद्र सरकारला सुद्धा नाईन शेड्युलमध्ये टाकून सुद्धा 50% ची मर्यादा ओलांडू शकत नाही, असं सदावर्ते म्हणालेत.

मी तुम्हाला डंके की चोट पर सांगतो, मराठा आरक्षण कोणत्याच परिस्थितीत दहा टक्के सुद्धा म्हणून देता येऊ शकत नाही. मराठा कुणबी मराठा म्हणून जरांगे यांनी वाजवलं सुरू केला आहे. गिटार ते सुद्धा त्या प्रकारे सुद्धा कुणबी मराठा म्हणून देता येऊ शकत नाही. माझे मराठी बांधव ते कुणबी नाही मागास कुणबी आहेत. माझे मराठा भाऊ मागास नसल्याने मी दाव्याने सांगतो मराठा आरक्षण देता येऊ शकत नाही, असंही सदावर्ते म्हणालेत.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.