AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rain Live Updates | सिंधुदुर्गमधील निर्मला नदीने ओलांडली धोक्याची पातळी, 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

| Updated on: Jun 15, 2021 | 12:29 AM

मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक  भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 14 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)

Mumbai Rain Live Updates | सिंधुदुर्गमधील निर्मला नदीने ओलांडली धोक्याची पातळी, 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
Mumbai Rain

भारतीय हवामान विभागाने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस बरसला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. तर राज्यातील अनेक  भागातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. (Mumbai Rain Live Updates Maharashtra Weather Forecast Update In Marathi 14 June 2021 Heavy Rain Alert By IMD Monsoon Updates)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Jun 2021 06:28 PM (IST)

    सिंधुदुर्गमधील निर्मला नदीने ओलांडली धोक्याची पातळी, 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता

    सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस

    अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली

    कुडाळ माणगांव खोऱ्यातील निर्मला नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    नदीला पूर येण्याची शक्यता

    त्यामुळे पुढील 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.

  • 14 Jun 2021 08:10 AM (IST)

    पावसाळा सुरु झाला तरीही बुलडाणा जिल्ह्यातील 65 गावांमध्ये अजूनही पाणीटंचाई

    बुलडाणा

    पावसाळा सुरु झाला तरीही जिल्ह्यातील 65 गावांमध्ये अजूनही पाणीटंचाई कायम, टंचाई निवारनार्थ 53 विंधन विहिरी आणि 23 कूपनलिका मंजूर, दरवर्षी जिल्ह्यातील पानिटांचाई निवारणार्थ लाखो रुपये होतात खर्च, मात्र त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज

  • 14 Jun 2021 07:40 AM (IST)

    नांदेडमध्ये रात्री अकरा वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू

    नांदेडमध्ये रात्री अकरा वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. रात्री उशिरा आलेल्या जोरदार पावसाने नांदेडला चांगलेच झोडपलय. सकाळपर्यंत हा पाऊस रिमझिम स्वरूपात बरसत होता. या पावसामुळे नांदेडमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बळीराजाच्या कामाला वेग येणार आहे.

  • 14 Jun 2021 07:00 AM (IST)

    मृगातील पहिल्याच पावसाने नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला

    बीड – तालुक्यातील देवळा येथील पुलावरून पाणी गेल्याने उमरी, पारगाव, जीवनापूर या गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या जोरदार पावसाने नद्यांना पूर आला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

Published On - Jun 14,2021 6:31 AM

Follow us
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड
जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, रामगडमध्येही सापडले बॉम्बचे तुकड.
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
गरज पडल्यास आपात्कालीन...केंद्राचं सर्व राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र.
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?
IPL 2025 स्थगित, उर्वरित 16 सामने होणार की नाही? BCCI चा निर्णय काय?.
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?
पाकचा पुंछमध्ये मोठा हल्ला, काळजाचा ठोका चुकणारा व्हिडीओ पाहिला?.
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण
मुस्लिम सुपरस्टार मित्रासाठी अभिनेत्याची मंदिरात पूजा; वादाला उधाण.
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण...
India-Pakistan War : अटारी-वाघा बॉर्डरवर बीटिंग रिट्रीट बंद, कारण....
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्
खुदा न खास्ता अगर... तणावादरम्यान मेहबूबा मुफ्तींच्या डोळ्यात पाणी अन्.
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार
संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्यांसोबत बैठक,भारताची पुढची रणनिती ठरणार.
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय
IPL 2025 : आयपीएलचे उर्वरित सामने रद्द होणार? BCCI लवकरच घेणार निर्णय.
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?
पाकिस्ताननं जगाकडे मागितली भीक, युद्धासाठी कर्ज हवं? पण खरं काय?.