Nilesh Lanke | ‘BJPचं कटकारस्थान चुकीच्या पद्धतीनं, कधीतरी परिणाम भोगावे लागतील’
जसा पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपाची (BJP) अवस्था झाली आहे. आरोप, प्रत्यारोप, ईडीचा (ED) धाक दाखवणे हा केंद्रातील सत्तेचा गैरवापर आहे. ही चुकीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आहे, अशी टीका आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली आहे.
जसा पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपाची (BJP) अवस्था झाली आहे. आरोप, प्रत्यारोप, ईडीचा (ED) धाक दाखवणे हा केंद्रातील सत्तेचा गैरवापर आहे. ही चुकीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल आहे, अशी टीका आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केली आहे. राजकारणात यश आणि अपयश या दोन गोष्टी असतात. अपयश आल्यानंतर आपण आपल्या चुका शोधायच्या असतात. आपण जनतेची काय सेवा करायला कमी पडलो, हा विचार करून त्यापद्धतीने सुधारणा केली पाहिजे पवार साहेब, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आले. आता विरोधकांनी आपल्याला अपयश आले या भावनेने शांत राहिले पाहिजे, सत्तेच्या अशा गैरवापराचे परिणाम भाजपाला कधीतरी भोगावे लागतील, असेही लंके म्हणाले.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

