AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rescue work : महाराष्ट्र ते गोवा… पुरात अडकलेल्यांचं रेस्क्यू ऑपरेशन, एनडीआरफ, लष्कर आणि नेव्ही ऑन दी स्पॉट

पाऊस पाहता महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची 18 पथकं तैनात करण्यात आली आहेत. (Rescue work: Maharashtra to Goa... Rescue operation for flood victims, NDRF, Army and Navy on the spot)

| Updated on: Jul 24, 2021 | 12:18 PM
मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत लाखो लोकांना फटका बसला आहे.

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत लाखो लोकांना फटका बसला आहे.

1 / 6
पाऊस पाहता महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 18 पथकं तैनात करण्यात आली आहेत.

पाऊस पाहता महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) 18 पथकं तैनात करण्यात आली आहेत.

2 / 6
गोव्यामध्येही एनडीआरएफच्या 5 एफ टीमनं कोल्हापुरातील 46 पुरुष, 35 महिला, 38 मुलं आणि 13 वृद्धांना रेस्क्यू केलं आहे.

गोव्यामध्येही एनडीआरएफच्या 5 एफ टीमनं कोल्हापुरातील 46 पुरुष, 35 महिला, 38 मुलं आणि 13 वृद्धांना रेस्क्यू केलं आहे.

3 / 6
पुराची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफची 8 पथकं ओडिशाहून पुण्यात दाखल झाली आहेत.

पुराची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफची 8 पथकं ओडिशाहून पुण्यात दाखल झाली आहेत.

4 / 6
रायगडच्या तळीये गावात सर्वाधिक 40 मृत्यू झाले आहेत. याठिकाणी दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. 35 घरांवर ही दरड कोसळली होती.

रायगडच्या तळीये गावात सर्वाधिक 40 मृत्यू झाले आहेत. याठिकाणी दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. 35 घरांवर ही दरड कोसळली होती.

5 / 6
एनडीआरएफच्या पथकानं सातारा येथील पाटणमध्ये 261 लोकांचा सुखरुप बचाव केला आहे. हे सर्व जण पूरग्रस्त गावात अडकले होते.

एनडीआरएफच्या पथकानं सातारा येथील पाटणमध्ये 261 लोकांचा सुखरुप बचाव केला आहे. हे सर्व जण पूरग्रस्त गावात अडकले होते.

6 / 6
Follow us
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.