AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या या नेत्यावर जोरदार हल्लाबोल

राणे यांच्यावर खरंच परिणाम झाला आहे. त्यांना खरंच उपचार करावे लागतात. त्यांना कोणाला जमत नसेल, तर आम्ही आता त्यांना ओढून आणून उपचार करायची वेळ आली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्याची जीभ घसरली, भाजपच्या या नेत्यावर जोरदार हल्लाबोल
| Edited By: | Updated on: May 01, 2023 | 4:34 PM
Share

उल्हासनगर : शरद कोळी यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली.  नारायण राणे यांची कंपनी हिजडी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी असे सभेमध्ये म्हटलं ते नारायण राणे यांना उद्देशून म्हटलं होतं. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेला सोडून नारायण राणे हे सोनिया गांधी यांच्या चपला उचलण्याचं काम करत होते. म्हणून नारायण राणे यांना हिजड्याची उपमा दिली होती. बाळासाहेबांनी दिलेली उपमा 100% योग्य आणि बरोबर आहे. हिजड्याला बाळासाहेब हिजडाच म्हणणार. म्हणजेच नारायण राणे हिजड्याची कंपनी आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केला.

शरद कोळी म्हणाले, अमित शहांची ऍलर्जी आहे. मात्र मातोश्रीवर गुजराती चालतात. सगळेच गुजराती गद्दार नाहीत. काही गुजराती आहेत मोदी आणि शहा सारखे जातीवादी. मातोश्रीवर आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे जातिवादी औलादींना किंमत नाही. त्यामुळे मातोश्री आणि शिवसैनिक शिंदे कंपनी, फडणवीस आणि राणे, गृहमंत्री या सगळ्यांना आम्ही फाट्यावर मारतो, असे फटके शरद कोळी यांनी लगावले.

उद्धव ठाकरे यांचा राजकीय लव्ह जिहाद

यावर बोलताना शरद कोळी म्हणाले, राणे यांच्यावर खरंच परिणाम झाला आहे. त्यांना खरंच उपचार करावे लागतात. त्यांना कोणाला जमत नसेल, तर आम्ही आता त्यांना ओढून आणून उपचार करायची वेळ आली आहे. लव जिहाद साहेबांचा नाही, तर लव जिहाद राणे कंपनीने केला आहे. शिवसेनेला सोडलं, काँग्रेसबरोबर झकमारी झाली. काँग्रेसला सोडलं आता भाजपबरोबर केला आहे.

आता त्याच्याबरोबर तरी नीट राहा म्हणून सांगा. परत अजून दुसऱ्याचा हात धरून कोणाबरोबर जाऊ नका. नारायण राणे आता तरी नीट राहा. किती आगाऊपणा करशील? तुझी उंची किती? तू बोलतो किती? तुझ्या आवाक्यात राहा. आता शिवसैनिकांच्या तू डोक्यावरून चाललाय. शिवसैनिकांनी काही उलट सुलट केल्यावर वाईट वाटून घेऊ नको, अशा शब्दात शरद कोळी यांनी फटकारले.

आदित्य ठाकरे छोटा पेंग्विन

नितेश राणे यांचा बाप आहे आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे यांच्या नादाला लागायचं नाही. अरे बिगर दाढी मिशाच्या, तुला काही कळतं का? डोक्याचा भाग आहे का? याचं लग्न कसं काय झालं? मला काही कळत नाही. आणि याचं लग्न केलं कोणी? हेच समजत नाही. अरे बिगर मिशाच्या तुला डोक्याचा भाग आहे का? कसा आहे आमचा फकडा नाद खुळा… नुसतं मिशीवरनं ताव फिरवतोय कसा. तुला आधी मिशा तरी येऊ दे आणि मग बोल, अशी समज शरद कोळी यांनी नितेश राणे यांना दिली.

नितेश राणे दिसतोच नेपाळी

नितेश राणे नेपाळी दिसतो, हे मी काय सगळे महाराष्ट्रातले लोक आणि बाहेरच्या राज्यातले लोकही सांगतील. हे नेमकं महाराष्ट्रातलं आहे की नेपाळमधलं आहे. नेपाळमधला दिसल्यावर नेपाळी नाहीतर गुजराती म्हणू का?, असा सवाल शरद कोळी यांनी विचारला.

2024 निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात

काय राव.. वेड्या माणसाला, खेडेगावातल्या माणसाला कळायला लागलं.. महिना १५ दिवसात हा शिंदे कुठे दिसतोय की नाही, अशी परिस्थिती झाली आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार. वा रे गुरु… मानलं की तुम्हाला. शिंदे साहेबांचा गबाळ भरायचं कामच भाजपने केलं आहे.

राष्ट्रवादीने शिवसेना संपवली

खरंतर गद्दार, धोकेबाज, जातीवादी ही भाजप आहे. आजपर्यंत आम्हालाच कळलं नाही. आम्ही त्यांना मोठं केलं. जवळ घेतलं. पण खरा विषारी ही भाजप आहे. त्यामुळे उद्धव साहेबांनी या भाजपवाल्यांचा कमरेत लाथ घालून हाकलून दिलं आहे, अशी टीकाही शरद कोळी यांनी केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.