Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत 40 वर्षातील सर्वाधिक पाऊस, अपेक्षेपेक्षा 153 मिमी जास्त पाऊस, अरविंद केजरीवाल म्हणाले…

Heavy rain : देशात अनेक राज्यात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्ली, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात पावसामुळे हाहाकार माजला आहे. इतक्या पावसानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्लीत 40 वर्षातील सर्वाधिक पाऊस, अपेक्षेपेक्षा 153 मिमी जास्त पाऊस, अरविंद केजरीवाल म्हणाले...
Delhi newsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 3:22 PM

दिल्ली : दिल्लीत (DELHI RAIN UPDATE) मागच्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (HEAVY RAIN) सुरु आहे. हरियाणा आणि हथिनीकुंड इथून पाणी सोडल्यामुळे दिल्लीतील परिस्थिती एकदम गंभीर झाली आहे. अशा परिस्थिती दिल्लीतील मुख्यमंत्र्यांनी (ARVIND KEJRIWAL) एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. विशेष म्हणजे सगळे अधिकारी आणि मंत्री या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर केजरीवाल म्हणाले की, मागच्या ४० वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. एवढा पाऊस सहन करण्यासाठी दिल्लीची यंत्रणा तयार केलेली नाही. तरी सुध्दा आम्ही ही परिस्थिती नियंत्रित करण्यात प्रयत्न करत आहोत. अशावेळी सगळ्या पार्टींनी लोकांची मदत केली पाहिजे असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं की, मागच्या तीन दिवसांपासून दिल्लीत अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे मागच्या ४० वर्षाचा रेकॉर्ड तुटला आहे. आजूबाजूच्या काही राज्यातून बातमी मिळत आहे की, लोकं अधिक परेशान झाली आहेत. सद्याची वेळ बोट करण्याची नाही. यावेळी सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला पाहिजे. मागच्या काही दिवसांपासून मी सर्व नगरसेवक, महापौर, मंत्री, आमदार यांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी रात्रभर काम केले.

एवढा पाऊस सहन करण्यासाठी दिल्लीची यंत्रणा तयार केलेली नाही. गेल्यावर्षी दिल्लीत जेवढा पाऊस झाला होता, तेवढी परिस्थिती दीड तासात अधिकाऱ्यांनी व्यवस्थित केली होती. यावेळी मागच्या तीन दिवसात इतका पाऊस झाला आहे की, मागच्या ४० वर्षातला रेकॉर्ड तुटला आहे. सध्या जे काही प्रयत्न होत आहेत, ते कमी पडत आहेत. दिल्लीत ४० वर्षात पहिल्यांदा इतका पाऊस झाल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

पंजाब आणि हिमाचल प्रदेशात सुध्दा अशीचं परिस्थिती आहे. तिथं सुध्दा मागच्या दोन दिवसात अतिवृष्टी झाली आहे. सोशस मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ पाहून लोकांना धक्का बसला आहे.

कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.