AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजलीची उत्पादनं का लोकप्रिय आहेत? जगभरातील मागणी मागचे हे आहे रहस्य

पतंजलीच्या आयुर्वेदिक प्रोडक्ट्सने केमिकल मुक्त असल्यामुळे जगात आपली वेगळी ओळख बनविली आहे. बाबा राम यांच्याद्वारे स्थापन केलेल्या पतंजली कंपनीच्या हर्बल प्रोडक्टने जनतेचे कल्याण झाले असून त्यांना उत्तम आरोग्य मिळाले आहे.आताच नाही तर पतंजली जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हापासून ती लोकांची फेव्हरेट बनली आहे.

पतंजलीची उत्पादनं का लोकप्रिय आहेत? जगभरातील मागणी मागचे हे आहे रहस्य
BABA RAMDEO AND PATANJALI
| Updated on: Mar 26, 2025 | 6:14 PM
Share

पतंजलीच्या उत्पादनांनी केवळ भारतात नाही तर जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. स्वदेशी आणि ऑर्गेनिक उत्पादनामुळे लोकांची जीवनमानच नव्ह तर त्यांचा आहारात देखील मोठा बदल झाला आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादने केमिकल फ्रि असून जगभरात त्याच्या शुद्धतेसाठी ओळखली जाते. बाबा रामदेव यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने हर्बल प्रोडक्ट्सद्वारे जनसेवा आणि आरोग्याला चांगले बनविण्याचा संकल्प केला आहे.जेव्हापासून पतंजली मार्केटमध्ये आले तेव्हापासूनच ते लोकप्रिय आहे. मग आटा नुडल्स किंवा पतंजलीचे हर्बल ऑईल. चला तर लोकांकडून जाणून घेऊयात पंतजली त्यांचे आवडते प्रोडक्ट ब्रँड का आहे ?

पतंजली का हिट आहे?

पतंजलीचे प्रोडक्ट्स आज जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतापासून ते अमेरिकापर्यंत पतंजलीचे प्रोडक्ट्सने मार्केट काबीज केले आहे. पतंजलीने आयुर्वेदिक आणि जैविक पदार्थांचा वापर करुन आपल्या प्रोडक्ट्सना केमिकल युक्त प्रोडक्ट्स समोर ठेवल्याने लोकांना चांगला पर्याय मिळाला आहे. या प्रोडक्टसच्या मदतीने पतंजलीने जीवनात सकारात्मक बदल केला आहे.

हर्बल उत्पादनांपासून तयार

पतंजलीच्या मते त्यांची उत्पादने तयार करण्यासाठी हर्बल वस्तू उदाहरणार्थ अश्वगंधा, एलोव्हेरा, शतावरी , गायीचे शुद्ध तुप, गोमूत्र आणि अनेक जडीबुटी आणि औषधी वस्तूंचा वापर केला आहे.या वस्तूंचा पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. लोकांची आरोग्य त्यामुळे चांगले होत आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक उत्पादनाच्या मदतीने लोक केमिकल्सावाल्या आणि रिफाईंड आयटम्सचा वापर करण्यापासून परावृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होत आहे.

नैसर्गिक उपचाराने जीवनात कसा बदल झाला?

पतंजलीची हर्बल आणि नैसर्गिक उत्पादने लोकांच्या जीवनासाठी उपकारक आहेत.ही उत्पादनांने रासायनिक मुक्त असल्यने त्यांना जादा मागणी आहे. पतंजलीचे सौंदर्य प्रसाधनं, आयुर्वेदिक औषधे आणि खाद्य उत्पादने पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनवले जातात. पतंजली आर्वेुदिक उपचार शैलीला लाखो आधुनिक लोकांनी स्वीकार केला. डायबिटीज, संधीवात, पचन समस्या आणि त्वचा रोग सारख्या आजारांवर पतंजलीच्या उत्पादनांपासून लोकांना आराम मिळत आहे.

लोकांच्या प्रतिक्रीया काय ?

दिल्लीतील रहिवासी नीता शर्मा यांनी म्हटलेय की अनेक वर्षांपासून त्यांना एलर्जी आणि स्कीनचा त्रास होत होता. पतंजलीच्या एलोव्हेरा जेल आणि दिव्य कांतीलेप यामुळे त्यांची त्वचेवर जादू सारखा इफेक्ट झाला. आता त्यांनी केमिकल्स असलेल्या महागड्या उपचारांऐवजी पतंजलीवर अवलंबून आहेत.

लोकांच्या प्रतिक्रीया काय ?

मुंबईत राहणारे पतंजलीच्या ग्राहकाच्या मते पतंजलीच्या आयुर्वेदिक औषधाने त्यांचा डायबिटीजवर नियंत्रण मिळाले. लखनऊ येथील ग्राहकानी सांगितले की पतंजलीचे आयुर्वेदिक तेल आणि शॅम्पूने त्यांच्या केसांना मजबूत आणि दाट बनवले.

पतंजलीने सिद्ध केले आहे की आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचार आरोग्याला चांगले आहेत. हजारो वर्षांची आयुर्वेदिक परंपरा पतंजलीने पुन्हा पुर्जीवित केली आहे. केमिकल-फ्री आणि नेचरल प्रोडक्ट्स मुळे आरोग्याचे नुकसान होत नाही. लोकांचा विश्वास सतत वाढत आहे, त्यात भारतामध्ये सर्वात जास्त वेगवान वाढणाऱ्या ब्रँड्स मध्ये पतंजलीचा समावेश झाला आहे

क्रॉनिक आजारांना बरे केले

पतंजली वेलनेस सेंटर आणि आयुर्वेदिक उपचाराने अनेक लोकांचे दुर्धर आजार कायमचे बरे झाले आहेत. पतंजलीचे ‘दिव्य पेन रिलीफ ऑईल’ आणि ‘योगराज गुग्गुलु’ सारख्या आयुर्वेदिक औषधांनी अनेकांना आराम मिळाला आहे. त्रिफला चूर्ण’आणि ‘आळसी पावडर’ पासून गॅस, एसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या आजारांपासून सुटका मिळणार आहे.अश्वगंधा’, ‘त्रिफला’ आणि ‘गुग्गुल’ सारख्या हर्बल औषधांनी लठ्ठपणा कमी करण्यास मदत होणार आहे.

पतंजली भारतातला सर्वात विश्वासार्ह ब्रँड का झाला ?

आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उत्पादनांना केमिकल्स शिवाय तयार केले

स्वस्त किंमत वर उच्च गुणवत्ता त्यामुळे आरोग्य चांगले होण्यास फायदा झाला

स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाने भारतात स्वास्थ्य जागरूकता पसरण्यास मदत

ग्राहकांचे समाधान आणि विश्वासामुळे लाखो कुटुंबांना पतंजलीच्या उत्पादनाचा लाभ होत आहे

पतंजली केवळ एक ब्रँड नाही तर स्वस्थ भारताच्या दिशेने एक आंदोलन आहे. आयुर्वेदाची शक्तीने लाखों लोकांची जीवनमान बदलले आहे. एक नैसर्गिक आणि केमिकल-मु्क्त आरोग्य प्रदान केले आहे. याच कारणाने पतंजली आज भारताचा सर्वात भरोसेमंद आयुर्वेदिक ब्रँड बनला आहे.

अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.