AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Life | विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते, जाणून घ्या 5 मोठ्या गोष्टी…

जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा. जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

| Edited By: | Updated on: Aug 29, 2022 | 9:14 AM
Share
विचारांना जीवनामध्ये खूप जास्त महत्व आहे. त्याच दिशेने विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते.  चुकीच्या दिशेने विचार केल्यास व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते. जीवनाशी निगडीत चढ-उतार अनेकदा लोकांच्या दुःखाचे आणि आनंदाचे कारण बनतात. मात्र, जीवनामध्ये आपण नेहमीच चांगले विचार करायला हवे. यामुळे आपल्याला यश मिळण्यास मदत होते.

विचारांना जीवनामध्ये खूप जास्त महत्व आहे. त्याच दिशेने विचार सकारात्मक असेल तर व्यक्तीचे यश निश्चित असते. चुकीच्या दिशेने विचार केल्यास व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते. जीवनाशी निगडीत चढ-उतार अनेकदा लोकांच्या दुःखाचे आणि आनंदाचे कारण बनतात. मात्र, जीवनामध्ये आपण नेहमीच चांगले विचार करायला हवे. यामुळे आपल्याला यश मिळण्यास मदत होते.

1 / 5
जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा.

जीवनात सकारात्मक विचार करणे अतिशय महत्वाचे आहे. जर आपण एखाद्या गोष्टीचा नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक होते. यामुळे आयुष्यात नेहमीच सकारात्मक राहा.

2 / 5
जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

जीवनात सुख आणि दु:ख दोन्ही विचारातून येतात. जर तुमची विचारसरणी सकारात्मक असेल तर सर्वकाही सकारात्मकच होईल, यामुळे चांगले विचार करा.

3 / 5
तुमचा विचार हेच तुमच्या विजयाचे आणि पराभवाचे कारण आहे. अशा परिस्थितीत, हार मानण्याचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही पाहिजे.

तुमचा विचार हेच तुमच्या विजयाचे आणि पराभवाचे कारण आहे. अशा परिस्थितीत, हार मानण्याचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही पाहिजे.

4 / 5
माणसाची विचारसरणी आणि हेतू वेळोवेळी बदलत राहतो. यामुळे आपण नेहमीच आपल्या ध्येयाप्रमाणे आपले विचार बदलून काळाप्रमाणे चालायला हवे.

माणसाची विचारसरणी आणि हेतू वेळोवेळी बदलत राहतो. यामुळे आपण नेहमीच आपल्या ध्येयाप्रमाणे आपले विचार बदलून काळाप्रमाणे चालायला हवे.

5 / 5
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.