AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : विराट, बुमराह, हार्दिक आणि सुर्यासोबतच हा खेळाडु ठरला फायनलमध्ये गेमचेंजर, कोण आहे तो?

टीम इंडियाने फायनलध्ये साऊथ आफ्रिका संघाचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी मिळवण्यासाठी 11 वर्षे वाट पाहावी लागली. टीम इंडियाला जिंकवण्यात कोहली, बुमराह, सुर्यासोबत आणखी एका खेळाडूची भूमिका महत्त्वाची ठरली. कोण हे तो खेळाडू? जाणून घ्या.

| Updated on: Jun 30, 2024 | 6:38 PM
Share
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 176-7 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावांची दमदार अर्धशकी खेळी केली. टीम इंडियासाठी फायनल सामना अत्यंत महत्त्वाचा होता.

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 176-7 धावा केल्या होत्या. यामध्ये विराट कोहली याने सर्वाधिक 76 धावांची दमदार अर्धशकी खेळी केली. टीम इंडियासाठी फायनल सामना अत्यंत महत्त्वाचा होता.

1 / 5
रोहित शर्माचा फंलदाजी करण्याचा निर्णय आफ्रिका संघाने चुकीचा ठरवला होता. रोहित शर्मा आणि पंत दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाले होते. सुर्यकुमारही लवकर माघारी परतला, त्यानंतर एक असा खेळाडू ज्याच्याकडे अनेकदा जास्त लक्ष जात नाही.

रोहित शर्माचा फंलदाजी करण्याचा निर्णय आफ्रिका संघाने चुकीचा ठरवला होता. रोहित शर्मा आणि पंत दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाले होते. सुर्यकुमारही लवकर माघारी परतला, त्यानंतर एक असा खेळाडू ज्याच्याकडे अनेकदा जास्त लक्ष जात नाही.

2 / 5
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अक्षर पटेल आहे. इंग्लंडविरूद्ध केलेल्या कमाल गोलंदाजीनंतर सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यात आलं होतं. आता फायनल सामन्यातही अक्षर पटेलवर विश्वास दाखवत त्याला वरती फलंदाजीसाठी पाठवलं.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अक्षर पटेल आहे. इंग्लंडविरूद्ध केलेल्या कमाल गोलंदाजीनंतर सामनावीर म्हणून त्याला गौरवण्यात आलं होतं. आता फायनल सामन्यातही अक्षर पटेलवर विश्वास दाखवत त्याला वरती फलंदाजीसाठी पाठवलं.

3 / 5
टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय त्याने सार्थ ठरवला. कोहली धावांसाठी संघर्ष करत होता त्यावेळी अक्षर मोठे फटके खेळून दबाव कमी करण्याचं काम करत होता.

टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय त्याने सार्थ ठरवला. कोहली धावांसाठी संघर्ष करत होता त्यावेळी अक्षर मोठे फटके खेळून दबाव कमी करण्याचं काम करत होता.

4 / 5
अक्षर पटेल याने 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 1 चौकार मारला. अक्षर पटेल रन आऊट झाला नाहीतर टीम इंडियाच्या टोटलमध्ये आणखी धावांची भर नक्कीच पडली असती. त्यामुळे फायनल जिंकण्यात अक्षरचाही सिंहाच वाटा आहे.

अक्षर पटेल याने 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. यामध्ये त्याने 4 षटकार आणि 1 चौकार मारला. अक्षर पटेल रन आऊट झाला नाहीतर टीम इंडियाच्या टोटलमध्ये आणखी धावांची भर नक्कीच पडली असती. त्यामुळे फायनल जिंकण्यात अक्षरचाही सिंहाच वाटा आहे.

5 / 5
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.