Chaitra Navratri 2022 : चैत्र नवरात्रीमध्ये हे वास्तु उपाय अवश्य करून पहा, घरात सुख-समृद्धी नक्कीच येईल!
घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक बनवणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल. त्यामुळे घरात सकारात्मकतेचा संचार होतो. वास्तुशास्त्रानुसार, स्वस्तिक बनवण्यासाठी तुम्ही हळद आणि तांदूळ वापरू शकता. असे केल्याने तुमच्या घरात सुख, संपत्ती येईल. वास्तु तज्ज्ञांच्या मते, आंब्याच्या पानांचे तोरण दरवाज्यावर बांधणे खूप शुभ मानले जाते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

भगवान हनुमान यांना तुळस अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?

भिजवलेले काळे चणे आणि मनुका एकत्र खाल्ले तर काय? जाणून घ्या

रोहितनंतर आता विराट होणार निवृत्त? इतकी Pension मिळणार

IPL 2025 मधील सर्वात चिवट बॉलर कोण?

'सैनिकांचे कष्ट वाया नाही जाणार',भारतीय जवानांबद्दल काय म्हणाले प्रेमानंद महाराज ?

भारतीय चलनाला कसे पडले रुपया हे नाव?