Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते जर तुमच्यात हे 5 गुण असतील तर, शत्रू पण तुमची स्तुती करेल

मानसाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांच्या नीतीमध्ये सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही लागू होतात.

| Updated on: Feb 07, 2022 | 7:48 AM
आचार्य चाणक्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा वक्तींचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण  अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही.

आचार्य चाणक्यांच्या मते जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा वक्तींचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही.

1 / 5
आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार माणसाने ज्ञान आणि कौशल्यासोबत सुसंस्कृतही व्हायला हवे. संस्कार केल्याने ज्ञान आणि कौशल्याला योग्य वापर होतो. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो.

आचार्य चाणक्यांच्या सांगण्यानुसार माणसाने ज्ञान आणि कौशल्यासोबत सुसंस्कृतही व्हायला हवे. संस्कार केल्याने ज्ञान आणि कौशल्याला योग्य वापर होतो. अशा लोकांना सर्वत्र सन्मान मिळतो.

2 / 5
अशी लोकांकडून इतरांना  प्रेरणा मिळते. त्यांच प्रमाणे  राष्ट्र मजबूत करण्यात सुसंस्कृत लोकांचा मोठा वाटा असतो.

अशी लोकांकडून इतरांना प्रेरणा मिळते. त्यांच प्रमाणे राष्ट्र मजबूत करण्यात सुसंस्कृत लोकांचा मोठा वाटा असतो.

3 / 5
जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

4 / 5
जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करण्यास उत्सुक असतो आणि ज्ञानाबाबत गंभीर असतो. अशा व्यक्तीवर विद्येची देवी सरस्वतीची कृपा राहते. सर्व प्रकारचा अंधार दूर करण्याची शक्ती केवळ ज्ञानामध्ये आहे. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे आयुष्याच्या कोणत्याही वयामध्ये शिकत राहायला हवं.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.