AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 4 गोष्टींपासून नेहमी दूर रहा नाही तर आयुष्य उध्वस्त होण्यास सुरुवात होईल

वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही. गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे.

Updated on: Aug 17, 2022 | 9:39 AM
Share
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन करून तुम्ही जीवन आनंदी जीवन नक्कीच जगू शकता. यामुळे तुम्हाला जीवनात यशही मिळू शकते.

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रामध्ये मनुष्याच्या जीवनाशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींचे पालन करून तुम्ही जीवन आनंदी जीवन नक्कीच जगू शकता. यामुळे तुम्हाला जीवनात यशही मिळू शकते.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते अग्निदेवतेची पूजा करायला हवी. अनेक शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. अग्नीला साक्षीदार मानले जाते. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ मानले जाते.

आचार्य चाणक्य यांच्या मते अग्निदेवतेची पूजा करायला हवी. अनेक शुभ कार्यात अग्नीची पूजा केली जाते. अग्नीला साक्षीदार मानले जाते. अशा स्थितीत अग्नीवर पाय ठेवल्याने अशुभ मानले जाते.

2 / 5
वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही.

वडिलधाऱ्यांचा आणि ज्येष्ठांचा आदर करायला हवा. त्यांच्या चरणस्पर्शाने आशीर्वाद घेतले पाहिजेत. घरामध्ये कधीच वडिलधाऱ्यांचा अपमान करू नका. जर आपण असे केले तर घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार नाही.

3 / 5
गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे. यामुळे जीवनात यश मिळते. प्रत्येक कामात यश मिळते. यामुळेच नेहमी आपल्या गुरूंचा आदर करायला शिका.

गुरूंचा अनादर करणे अत्यंत वाईट मानले जाते. आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला पाहिजे. यामुळे जीवनात यश मिळते. प्रत्येक कामात यश मिळते. यामुळेच नेहमी आपल्या गुरूंचा आदर करायला शिका.

4 / 5
हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. चाणक्य नुसार, कधीच मुलींना आपल्या पाय पडू देऊ नका. असे केल्याने पाप लागते. यामुळे नेहमीच महिला आणि मुलींचा आदर करा.

हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते. चाणक्य नुसार, कधीच मुलींना आपल्या पाय पडू देऊ नका. असे केल्याने पाप लागते. यामुळे नेहमीच महिला आणि मुलींचा आदर करा.

5 / 5
ट्रम्प यांची २५% टॅरिफ घोषणा; भारतावर होणार आर्थिक परिणाम
ट्रम्प यांची २५% टॅरिफ घोषणा; भारतावर होणार आर्थिक परिणाम.
त्यांनी आधी साईबाबांचा DNA दाखवा, आधी वादग्रस्त वक्तव्य, आता म्हणताय.
त्यांनी आधी साईबाबांचा DNA दाखवा, आधी वादग्रस्त वक्तव्य, आता म्हणताय..
सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गृहमंत्रालयावर गंभीर आरोप
सुप्रिया सुळेंचे लोकसभेत गृहमंत्रालयावर गंभीर आरोप.
महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटणार
महादेव मुंडे हत्या प्रकरण: ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांना भेटणार.
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात सरकारला मोठा दणका!.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अणणासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अणणासाहेब डांगेंचा भाजपात प्रवेश.
रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर
रामदास कदमांचे बंधु अनिल परबांच्या भेटीला; मोठं कारण आलं समोर.
माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकरांनी सांगितलं सत्य
माझं त्या मुलींशी..; प्रांजल खेवलकरांनी सांगितलं सत्य.
उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?
उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होणार?.
कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया
कराडच सूत्रधार; कोर्टाचं निरीक्षणावर धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया.