AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya niti : पती प्रेम करत नाही? चाणक्य म्हणतात पत्नीने पतीच्या फक्त या भागाला स्पर्श करावा, नवरा जीव ओवाळून टाकेल

Chanakya niti आर्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नीमधील नातेसंबंध हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातेसंबंध असतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीच्या शरीराच्या या भागाला जर स्पर्श केला तर पतीचं पत्नीवरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

| Updated on: Nov 07, 2024 | 9:32 PM
Share
चाणक्य नीतीमध्ये धर्म-अर्धम, कर्म, पाप-पुण्य आणि जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींचं विश्लेषन करण्यात आलं आहे. आचार्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही मार्गदर्शक ठरत आहेत.

चाणक्य नीतीमध्ये धर्म-अर्धम, कर्म, पाप-पुण्य आणि जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टींचं विश्लेषन करण्यात आलं आहे. आचार्य चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही मार्गदर्शक ठरत आहेत.

1 / 7
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये पती -आणि पत्नीचे संबंध कसे असावेत याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील अनेक गोष्टी आजही सुखी दाम्पत्य जीवनासाठी उपयोगी ठरत आहेत.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये पती -आणि पत्नीचे संबंध कसे असावेत याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील अनेक गोष्टी आजही सुखी दाम्पत्य जीवनासाठी उपयोगी ठरत आहेत.

2 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नीमधील नातेसंबंध हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातेसंबंध असतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीच्या शरीराच्या या भागाला जर स्पर्श केला तर पतीचं पत्नीवरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

आर्य चाणक्य म्हणतात की पती-पत्नीमधील नातेसंबंध हे जगातील सर्वात श्रेष्ठ नातेसंबंध असतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक स्त्रीने लग्नानंतर आपल्या पतीच्या शरीराच्या या भागाला जर स्पर्श केला तर पतीचं पत्नीवरील प्रेम कधीही कमी होणार नाही.

3 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

आर्य चाणक्य म्हणतात की जेव्हा पती संध्याकाळी कामावरून घरी येतो तेव्हा पत्नीने ही गोष्ट नियमित केली पाहिजे, त्यामुळे पतीचं पत्नीवरील प्रेम वाढत जाईल आणि संसारात आनंद, सुख, समृद्धी नांदेल.

4 / 7
आर्य चाणक्य म्हणतात की घरातील ज्येष्ठ नागरिकांचा ज्याप्रमाणे आपण त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक पत्नीला देखील  सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पतीचे चरण स्पर्श करायला पाहिजे. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

आर्य चाणक्य म्हणतात की घरातील ज्येष्ठ नागरिकांचा ज्याप्रमाणे आपण त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो, त्याप्रमाणे प्रत्येक पत्नीला देखील सकाळी आणि संध्याकाळी आपल्या पतीचे चरण स्पर्श करायला पाहिजे. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते.

5 / 7
पत्नीने पतीचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला पाहिजे. ही गोष्ट पत्नीचं आपल्या पतीप्रती असलेलं प्रेम समर्पणाचा भाव दाखवते, यामुळे संसाराचा आनंद वाढत जातो, असं आर्य चाणक्य म्हणतात.

पत्नीने पतीचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला पाहिजे. ही गोष्ट पत्नीचं आपल्या पतीप्रती असलेलं प्रेम समर्पणाचा भाव दाखवते, यामुळे संसाराचा आनंद वाढत जातो, असं आर्य चाणक्य म्हणतात.

6 / 7
चाणक्य पुढे असंही म्हणतात की पुरुषांनी जेवण करणाऱ्या पत्नीकडे किंवा दुसऱ्या स्त्रीकडे पाहू नये, असं करणं धर्म शिष्टाचाराच्या विरोधात आहे.

चाणक्य पुढे असंही म्हणतात की पुरुषांनी जेवण करणाऱ्या पत्नीकडे किंवा दुसऱ्या स्त्रीकडे पाहू नये, असं करणं धर्म शिष्टाचाराच्या विरोधात आहे.

7 / 7
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.