AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti :चाणक्य नीती ‘या’ सवयी तुरंत सोडण्याचे अनेक सकारात्मक फायदे

आचार्य चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटले आहे कि माणसाने त्याला असलेल्या काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

| Updated on: Apr 27, 2022 | 12:57 PM
Share
आचार्य चाणक्य नीतीमध्ये  मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा  उल्लेख केला आहे. यामध्ये  म्हटले आहे कि   माणसाने त्याला असलेल्या  काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम  होईल.

आचार्य चाणक्य नीतीमध्ये मानवी जीवनाशी निगडीत अनेक गोष्टीचा उल्लेख केला आहे. यामध्ये म्हटले आहे कि माणसाने त्याला असलेल्या काही सवयी लवकर सोडून देणे गरजेचे आहे. त्याचा आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.

1 / 4
चाणक्याच्या मतानुसार  माणसाने आयुष्यात चुकीच्या माणसाच्या संगतीमुळे  लोकांना  अनेक अडचणींना  सामोरे जावे लागते.  चुकीच्या  संगतीमुळे  माणूस वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो. वाईट कामे माणसाचे  आयुष्य  बर्बाद  करतात  यामुळे  त्या व्यक्तीला  कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही.

चाणक्याच्या मतानुसार माणसाने आयुष्यात चुकीच्या माणसाच्या संगतीमुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चुकीच्या संगतीमुळे माणूस वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो. वाईट कामे माणसाचे आयुष्य बर्बाद करतात यामुळे त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा सन्मान मिळत नाही.

2 / 4
आपल्या  विचारांचा आपल्या  कामावर परिणाम  होत असतो. त्यामुळे नकारात्मक  विचार  करणाऱ्या  व्यक्ती आयुष्यात यश मिळवू शकत  नाहीत.  चाणक्य नीतीनुसार माणसाला आयुष्यात यश  मिळवण्यासाठी केवळ  सकारात्मक  विचारांची आवश्यकता असते. त्यामुळे आयुष्य केवळ सकारात्मक  विचार करा .

आपल्या विचारांचा आपल्या कामावर परिणाम होत असतो. त्यामुळे नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती आयुष्यात यश मिळवू शकत नाहीत. चाणक्य नीतीनुसार माणसाला आयुष्यात यश मिळवण्यासाठी केवळ सकारात्मक विचारांची आवश्यकता असते. त्यामुळे आयुष्य केवळ सकारात्मक विचार करा .

3 / 4
   चाणक्याच्या मतानुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा  माणूस जीवनात अपयशी होण्याचे मुख्य कारण आळस हे आहे.  त्यामुळे माणसाने आळस  सोडणे आवश्यक आहे.

चाणक्याच्या मतानुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेकदा माणूस जीवनात अपयशी होण्याचे मुख्य कारण आळस हे आहे. त्यामुळे माणसाने आळस सोडणे आवश्यक आहे.

4 / 4
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.