AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

| Updated on: Apr 21, 2025 | 7:34 PM
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन, अर्थशास्त्र, शिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालन केले तर आजघडीलादेखील माणूस अनेक अडचणींतून मुक्त होऊ शकतो.

1 / 6
लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून चाणक्य नीतीमध्ये अनेक  उपाय सांगण्यात आलेले आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही चाणक्य यांनी काही सल्ले दिलेले आहेत. चाणक्य यांच्यानुसार या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. यात आपलाच वेळ जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यानुसार तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नये.

लोकांचे जगणे सोपे व्हावे म्हणून चाणक्य नीतीमध्ये अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत. योग्य काय आणि अयोग्य काय याबाबतही चाणक्य यांनी काही सल्ले दिलेले आहेत. चाणक्य यांच्यानुसार या जगात असे काही लोक असतात ज्यांना कितीही सांगितलं तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. यात आपलाच वेळ जातो. त्यामुळे चाणक्य यांच्यानुसार तीन प्रकारच्या लोकांसाठी आपला वेळ कधीच वाया घालवू नये.

2 / 6
लोभी - आचर्य चाणक्य यांच्यानुसार लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असते. त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते आपल्या त्यांचा शत्रू समजतात. अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार लोभी लोकांपासून दूर राहायला हवे.

लोभी - आचर्य चाणक्य यांच्यानुसार लोभी लोकांना सल्ला देणे व्यर्थ असते. त्यांना सल्ला देणे म्हणजे आपलेच नुकसान करून घेण्यासारखे आहे. लोभी लोकांना चांगला सल्ला दिला तर ते आपल्या त्यांचा शत्रू समजतात. अशा लोकांना सल्ला दिला तर ते तुमचेच नुकसान करू शकतात. त्यामुळे आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार लोभी लोकांपासून दूर राहायला हवे.

3 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

4 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

5 / 6
‘या’ 3 लोकांपासून राहा लांब, अन्यथा महागात पडेल, आचार्य चाणक्यांचा सल्ला काय?

6 / 6
Follow us
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.