केवळ मनोरंजनच नाही तर, मालिकेतून सामाजिक संदेश, ‘मन उडु उडु झालं’च्या कलाकारांचा स्त्युत्य उपक्रम!
झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका ‘मन उडु उडु झालं’ने लोकप्रियतेच शिखर गाठलं आहे. दिवाळी सणाचा उत्साह सध्या सगळीकडे पाहायला मिळतोय. मालिकेत देखील हा सण साजरा होताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण सामाजिक भान राखत या मालिकेने एक चांगला संदेश मागील भागात दिला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

कमेंट सेक्शन On करताच 'फँड्री'मधील 'शालू'ला पुन्हा ऐकावी लागली धर्मांतरावरून टीका

'कान'च्या रेड कार्पेटवर उर्वशी रौतेलाच्या हातातील पोपटाची किंमत ऐकून डोळे विस्फारतील!

आलिया भट्टचा देशासाठी त्याग; घेतला मोठा निर्णय

माझे प्रेमसंबंध..., वयाच्या 54 व्या वर्षी मनीषा कोईरालाकडून मोठा खुलासा

विराट कोहलीची भाची प्रचंड ग्लॅमरस, फोटो पाहून म्हणाल...

कौतुक व्हावं तर या गाण्यातल्या ओळींप्रमाणे..; प्राजक्ता माळीचं आवडतं गाणं ऐकलंत का?