Photo : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा प्रश्न पेटला, कोल्हापूर, सांगलीत आंदोलनानंतर इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय?
इचलकरंजी : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा दिवसा व्हावा तसेच रब्बी हंगामातील पिकांची अवस्था पाहता सलग 10 तास विद्युत पुरवठा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात आंदोलनाला सुरवात केली होती. आता आंदोलनाची झळ ही सर्वत्र पोहचू लागली आहे. रात्रीच विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागात रास्तारोको करण्यात आला आहे. शिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरुच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

रात्री आयलायनर लावून तसेच झोपल्याने काय होते ?

लग्नाच्या 7 महिन्यांतच आई बनली अक्षय कुमारची हिरोइन; दाखवली चिमुकल्याची झलक

बीसीसीआयकडून स्मृती मंधानाला 50 लाख रुपये मिळणार, कशासाठी?

या कारणाने IPL 2025 ची ओपनिंग मॅच कायम लक्षात राहणार !

बडीशोपमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर असतात?

भिजवलेल्या मनुक्यांसह अक्रोड खाल्ल्यास काय होतं?