UPSC तून IAS अधिकारी झाले नसते तर होणार होते भंगार विक्रेता; दीपक रावत यांची यशोगाथा
दीपकने एका मुलाखतीत सांगितले की जर ते UPSC परीक्षेत यशस्वी झाले नसते तर भंगार विक्रेता होणार होते , यामुळे वेगवेगळ्या गोष्टी शोधण्याची संधी मिळाली असती असे त्यांचे म्हणणे होते.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6