AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya : मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्या-तिलक वर्मामध्ये भांडण झालं का? रोहितला करावी लागली मध्यस्थी!

मुंबई इंडियन्ससाठी सध्या बुरे दिन सुरु आहेत. MI चा काल लखनऊ सुपर जायंट्सने पराभव केला. मागच्या 10 सामन्यातील मुंबई इंडियन्सचा हा सातवा पराभव ठरला. आता हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याची चर्चा आहे.

| Updated on: May 01, 2024 | 3:45 PM
Share
सातव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच यंदाच्या सीजनमधील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्याची भावना येणं स्वाभाविक आहे.

सातव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच यंदाच्या सीजनमधील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्याची भावना येणं स्वाभाविक आहे.

1 / 8
IPL 2024 चा सीजन सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सची टीम वादात राहिलीय. प्रदर्शनापेक्षा नेतृत्व बदल हा चर्चेचा विषय ठरलाय. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाहीय.

IPL 2024 चा सीजन सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सची टीम वादात राहिलीय. प्रदर्शनापेक्षा नेतृत्व बदल हा चर्चेचा विषय ठरलाय. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाहीय.

2 / 8
मुंबईचे काही प्लेयर आणि हार्दिक पांड्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या, आणि आता तर थेट भांडण झाल्याची बातमी आहे.

मुंबईचे काही प्लेयर आणि हार्दिक पांड्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या, आणि आता तर थेट भांडण झाल्याची बातमी आहे.

3 / 8
हार्दिक पांड्या आणि टीमचा युवा फलंदाज तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याचा दावा करण्यात येतोय. 'हिटमेनिया 45' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा दावा करण्यात आला आह.

हार्दिक पांड्या आणि टीमचा युवा फलंदाज तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याचा दावा करण्यात येतोय. 'हिटमेनिया 45' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा दावा करण्यात आला आह.

4 / 8
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईचा पराभव झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हे भांडण झालं. यात हार्दिकने तिलकच्या एटीटयूडवर प्रश्न निर्माण केला.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईचा पराभव झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हे भांडण झालं. यात हार्दिकने तिलकच्या एटीटयूडवर प्रश्न निर्माण केला.

5 / 8
वाद इतका वाढला की, टीमचे मालक, रोहित शर्मासह काही खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर प्रकरण शांत झालं, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला.

वाद इतका वाढला की, टीमचे मालक, रोहित शर्मासह काही खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर प्रकरण शांत झालं, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला.

6 / 8
दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने इंटरव्यूमध्ये तिलकच नाव न घेता त्याची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तिलक लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्ध आक्रमकपणे खेळू शकतो, असं हार्दिकच मत होतं.

दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने इंटरव्यूमध्ये तिलकच नाव न घेता त्याची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तिलक लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्ध आक्रमकपणे खेळू शकतो, असं हार्दिकच मत होतं.

7 / 8
ही बातमी किती खरी आहे ? हे सांगणं कठीण आहे. पण खास बाब म्हणजे हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा फॅन अकाऊंटच्या या पेजला फॉलो करतो.

ही बातमी किती खरी आहे ? हे सांगणं कठीण आहे. पण खास बाब म्हणजे हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा फॅन अकाऊंटच्या या पेजला फॉलो करतो.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.