Hardik Pandya : मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्या-तिलक वर्मामध्ये भांडण झालं का? रोहितला करावी लागली मध्यस्थी!

मुंबई इंडियन्ससाठी सध्या बुरे दिन सुरु आहेत. MI चा काल लखनऊ सुपर जायंट्सने पराभव केला. मागच्या 10 सामन्यातील मुंबई इंडियन्सचा हा सातवा पराभव ठरला. आता हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याची चर्चा आहे.

| Updated on: May 01, 2024 | 3:45 PM
सातव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच यंदाच्या सीजनमधील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्याची भावना येणं स्वाभाविक आहे.

सातव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सच यंदाच्या सीजनमधील आव्हान संपल्यात जमा आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये नैराश्याची भावना येणं स्वाभाविक आहे.

1 / 8
IPL 2024 चा सीजन सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सची टीम वादात राहिलीय. प्रदर्शनापेक्षा नेतृत्व बदल हा चर्चेचा विषय ठरलाय. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाहीय.

IPL 2024 चा सीजन सुरु झाल्यापासून मुंबई इंडियन्सची टीम वादात राहिलीय. प्रदर्शनापेक्षा नेतृत्व बदल हा चर्चेचा विषय ठरलाय. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाहीय.

2 / 8
मुंबईचे काही प्लेयर आणि हार्दिक पांड्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या, आणि आता तर थेट भांडण झाल्याची बातमी आहे.

मुंबईचे काही प्लेयर आणि हार्दिक पांड्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या आल्या, आणि आता तर थेट भांडण झाल्याची बातमी आहे.

3 / 8
हार्दिक पांड्या आणि टीमचा युवा फलंदाज तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याचा दावा करण्यात येतोय. 'हिटमेनिया 45' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा दावा करण्यात आला आह.

हार्दिक पांड्या आणि टीमचा युवा फलंदाज तिलक वर्मामध्ये भांडण झाल्याचा दावा करण्यात येतोय. 'हिटमेनिया 45' नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा दावा करण्यात आला आह.

4 / 8
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईचा पराभव झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हे भांडण झालं. यात हार्दिकने तिलकच्या एटीटयूडवर प्रश्न निर्माण केला.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबईचा पराभव झाल्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये हे भांडण झालं. यात हार्दिकने तिलकच्या एटीटयूडवर प्रश्न निर्माण केला.

5 / 8
वाद इतका वाढला की, टीमचे मालक, रोहित शर्मासह काही खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर प्रकरण शांत झालं, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला.

वाद इतका वाढला की, टीमचे मालक, रोहित शर्मासह काही खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर प्रकरण शांत झालं, असा पोस्टमध्ये दावा करण्यात आला.

6 / 8
दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने इंटरव्यूमध्ये तिलकच नाव न घेता त्याची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तिलक लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्ध आक्रमकपणे खेळू शकतो, असं हार्दिकच मत होतं.

दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकने इंटरव्यूमध्ये तिलकच नाव न घेता त्याची जी समज आहे, त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. तिलक लेफ्ट आर्म स्पिनर विरुद्ध आक्रमकपणे खेळू शकतो, असं हार्दिकच मत होतं.

7 / 8
ही बातमी किती खरी आहे ? हे सांगणं कठीण आहे. पण खास बाब म्हणजे हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा फॅन अकाऊंटच्या या पेजला फॉलो करतो.

ही बातमी किती खरी आहे ? हे सांगणं कठीण आहे. पण खास बाब म्हणजे हिटमॅन म्हणजे रोहित शर्मा फॅन अकाऊंटच्या या पेजला फॉलो करतो.

8 / 8
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.