AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी ट्राय करा ही पेय

| Updated on: Dec 17, 2022 | 12:56 PM
Share
वजन कमी करणे हे काही खायचं काम नाहीये. त्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार आणि नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. वाढलेल्या वजनामुळे आरोग्यासंदर्भातील अनेक तक्रारी उद्भवू शकतात. पोटाची चरबी आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अनेक हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता.

वजन कमी करणे हे काही खायचं काम नाहीये. त्यासाठी योग्य आणि पौष्टिक आहार आणि नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे. वाढलेल्या वजनामुळे आरोग्यासंदर्भातील अनेक तक्रारी उद्भवू शकतात. पोटाची चरबी आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अनेक हेल्दी ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता.

1 / 5
जिऱ्याचे पाणी - वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणीही पिऊ शकता. त्यासाठी एक चमचा जिर थोड्या पाण्यात घालून ते चांगले उकळावे. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्यावे आणि त्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.

जिऱ्याचे पाणी - वजन कमी करण्यासाठी तुम्ही जिऱ्याचे पाणीही पिऊ शकता. त्यासाठी एक चमचा जिर थोड्या पाण्यात घालून ते चांगले उकळावे. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्यावे आणि त्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.

2 / 5
ग्रीन टी- ग्रीन टीचे नियमितपणे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळते. ग्रीन टीमुळे पचनसंस्था स्वस्थ राहते. तसेच मेटाबॉलिज्म वेगाने होण्यास मदत होते. यामुळे पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होते.

ग्रीन टी- ग्रीन टीचे नियमितपणे सेवन केल्यास वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळते. ग्रीन टीमुळे पचनसंस्था स्वस्थ राहते. तसेच मेटाबॉलिज्म वेगाने होण्यास मदत होते. यामुळे पोटाची चरबीही कमी होण्यास मदत होते.

3 / 5
ओव्याचे पाणी - शरीरासाठी ओव्याचे पाणी खूप फायदेशीर ठरते. रात्रभर पाण्यात ओवा भिजवून ठेवा. सकाळी ओवा घातलेले पाणी गरम करून ते प्यावे. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

ओव्याचे पाणी - शरीरासाठी ओव्याचे पाणी खूप फायदेशीर ठरते. रात्रभर पाण्यात ओवा भिजवून ठेवा. सकाळी ओवा घातलेले पाणी गरम करून ते प्यावे. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

4 / 5
दालचिनीचे पाणी - एक ग्लास पाण्यामध्ये दालचिनीचे तुकडे घालून ते पाणी 5 मिनिटांपर्यंत उकळावे. त्यानंतर पाणी गार करावे आणि त्याचे सेवन करावे. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे पाणी प्यायल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळेल.

दालचिनीचे पाणी - एक ग्लास पाण्यामध्ये दालचिनीचे तुकडे घालून ते पाणी 5 मिनिटांपर्यंत उकळावे. त्यानंतर पाणी गार करावे आणि त्याचे सेवन करावे. रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे पाणी प्यायल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत मिळेल.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.