Boycott Maldives | हिंदू राजाने वसवलेल्या मालदीवच मुस्लिम राष्ट्रात कसं परिवर्तन झालं? जाणून घ्या

Boycott Maldives | आज मालदीवकडे मुस्लिम राष्ट्र म्हणून पाहिल जातं. पण मालदीवचे सुरुवातीचे राज्यकर्ते हिंदू होते. मालदीवच्या इतिहासावर नजर टाकली तर ही गोष्ट दिसून येईल. मालदीवची मुस्लिम देशाकडे कशी वाटचाल झाली? त्या बद्दल जाणून घ्या.

| Updated on: Jan 08, 2024 | 7:48 PM
भारत आणि मालदीवमध्ये वाद सुरु आहे. भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पीएम मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला. त्यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर भारतात सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड सुरु झाला.

भारत आणि मालदीवमध्ये वाद सुरु आहे. भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पीएम मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला. त्यानंतर मालदीवमधील काही मंत्र्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यानंतर भारतात सोशल मीडियावर #BoycottMaldives ट्रेंड सुरु झाला.

1 / 10
तुंम्हाला माहितीय का? हिंद महासागरातील छोटासा देश असलेल्या मालदीववर हिंदू राजाच शासन होतं. मालदीवच्या इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येईल की, हा कधीकाळी हिंदू आणि बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांचा देश होता. मालदीवचा इतिहास 2500 वर्षापेक्षा पण जुना आहे.

तुंम्हाला माहितीय का? हिंद महासागरातील छोटासा देश असलेल्या मालदीववर हिंदू राजाच शासन होतं. मालदीवच्या इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येईल की, हा कधीकाळी हिंदू आणि बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांचा देश होता. मालदीवचा इतिहास 2500 वर्षापेक्षा पण जुना आहे.

2 / 10
मालदीवमधले सुरुवातीचे निवासी गुजराती होते. 500 ईसा पूर्व भारतातील कालीबंगा येथून लोक श्रीलंका आणि तिथून मालदीवला आले. मालदीवचे पहिले निवासी धेविस नावाने ओळखले जायचे.

मालदीवमधले सुरुवातीचे निवासी गुजराती होते. 500 ईसा पूर्व भारतातील कालीबंगा येथून लोक श्रीलंका आणि तिथून मालदीवला आले. मालदीवचे पहिले निवासी धेविस नावाने ओळखले जायचे.

3 / 10
इतिहासानुसार मालदीववर हिंदू राजाच शासन होतं. तामिळ चोल राजांनी सुद्धा काही काळ मालदीववर शासन केलं. मालदीवमध्ये नाव निर्मितीची पद्धत आणि चांदीचे शिक्के यावरुन हे लक्षात येतं.

इतिहासानुसार मालदीववर हिंदू राजाच शासन होतं. तामिळ चोल राजांनी सुद्धा काही काळ मालदीववर शासन केलं. मालदीवमध्ये नाव निर्मितीची पद्धत आणि चांदीचे शिक्के यावरुन हे लक्षात येतं.

4 / 10
12 व्या शतकात मालदीवमध्ये बदल सुरु झाला. अरब व्यापाऱ्यांच इथे आगमन झालं. त्यानंतर मालदीवच परिवर्तन हळूहळू मुस्लिम राष्ट्रामध्ये झालं.

12 व्या शतकात मालदीवमध्ये बदल सुरु झाला. अरब व्यापाऱ्यांच इथे आगमन झालं. त्यानंतर मालदीवच परिवर्तन हळूहळू मुस्लिम राष्ट्रामध्ये झालं.

5 / 10
अरब व्यापाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन इथला राजा आणि जनतेने इस्लाम धर्म स्वीकारायला सुरुवात केली.

अरब व्यापाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन इथला राजा आणि जनतेने इस्लाम धर्म स्वीकारायला सुरुवात केली.

6 / 10
उपलब्ध माहितीनुसार, 20 व्या शतकापर्यंत मालदीववर 6 इस्लामिक राज्यकर्त्यांच्या पिढींनी राज्य केलं.

उपलब्ध माहितीनुसार, 20 व्या शतकापर्यंत मालदीववर 6 इस्लामिक राज्यकर्त्यांच्या पिढींनी राज्य केलं.

7 / 10
इंग्रजांनी सुद्धा मालदीववर राज्य केलं. मालदीवला 1965 साली स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी भारताच मालदीवला मान्यता देणारा पहिला देश होता.

इंग्रजांनी सुद्धा मालदीववर राज्य केलं. मालदीवला 1965 साली स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी भारताच मालदीवला मान्यता देणारा पहिला देश होता.

8 / 10
तो पर्यंत मालदीव मुस्लिम देश बनला होता. इथे बहुसंख्य नागरिक मुस्लिम होते. मालदीवमधला अधिकृत धर्म इस्लाम आहे. इथली 98 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.

तो पर्यंत मालदीव मुस्लिम देश बनला होता. इथे बहुसंख्य नागरिक मुस्लिम होते. मालदीवमधला अधिकृत धर्म इस्लाम आहे. इथली 98 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.

9 / 10
मालदीवमध्ये बिगर मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार नाही, याचा मालदीवच्या संविधानात उल्लेख आहे. इथे सरकारी नियम सुद्धा इस्लामिक कायद्यावर आधारित आहेत.

मालदीवमध्ये बिगर मुस्लिमांना नागरिकत्व मिळणार नाही, याचा मालदीवच्या संविधानात उल्लेख आहे. इथे सरकारी नियम सुद्धा इस्लामिक कायद्यावर आधारित आहेत.

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात
'महिलांचा मानसन्मान न राखणाऱ्यांना...,'काय म्हणाल्या जयश्री थोरात.
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?
कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, कुणाला संधी-कुणाचा पत्ता कट ?.
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?.
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा
वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्यला घेरणार देवरा.
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा
'ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही...', रवी राणांचा कडूंवर निशाणा.
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'मला कायदा कळतो, न्यायालयीन लढाई...', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'
'राऊतांना ठाकरे कुटुंबाशी देणघेण नाही, त्यांना संपवण्याचा विढा उचलला'.
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?
निवडणुकीनंतर 'लाडकी बहीण' योजना बंद होणार? बघा काय म्हणाले शिंदे?.
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?
'मालक मालकच राहिले, मात्र ...',NCPचे उमेदवार महेश कोठेंची कोणावर टीका?.
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक
'मैंने मेरा बाप खोया है, और...', उमेदवारी मिळताच झिशान सिद्दीकी भावूक.