AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : वयाच्या तिशीनंतर ‘या’ डाळी खाणे आवश्यक, जाणून घ्या महत्वाची माहिती!

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या 30 वर्षानंतर शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष: आपल्या आहाराची काळजी 30 शीनंतर घ्या आणि आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त भाज्यांचा समावेश करा. चवळी हा पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक देखील आढळतात.

| Updated on: Dec 23, 2021 | 6:00 AM
वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या 30 वर्षानंतर शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष: आपल्या आहाराची काळजी 30 शीनंतर घ्या आणि आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त भाज्यांचा समावेश करा.

वाढत्या वयानुसार आपल्या शरीरात अनेक बदल होतात. वयाच्या 30 वर्षानंतर शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष: आपल्या आहाराची काळजी 30 शीनंतर घ्या आणि आपल्या आहारामध्ये जास्तीत-जास्त भाज्यांचा समावेश करा.

1 / 4
चवळी हा पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक देखील आढळतात. हे पचायलाही खूप सोपे आहे. चवळी त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी देखील फायदेशीर आहे.

चवळी हा पोटॅशियमचा चांगला स्रोत मानला जातो. त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक घटक देखील आढळतात. हे पचायलाही खूप सोपे आहे. चवळी त्वचा आणि केसांच्या काळजीसाठी देखील फायदेशीर आहे.

2 / 4
चणा डाळीचा आपण नेहमीच आहारामध्ये समावेश करू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी चणा डाळ खूप फायदेशीर आहे. चणा डाळ वजन कमी करण्यासही मदत करते.

चणा डाळीचा आपण नेहमीच आहारामध्ये समावेश करू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी चणा डाळ खूप फायदेशीर आहे. चणा डाळ वजन कमी करण्यासही मदत करते.

3 / 4
राजमा जास्त करून पंजाबमध्ये खाल्ला जातो. हे चवदार असण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. मात्र, नेहमीच दुपारच्या जेवनामध्ये राजम्याचा समावेश करा. शक्यतो रात्री राजमा खाणे टाळा.

राजमा जास्त करून पंजाबमध्ये खाल्ला जातो. हे चवदार असण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. मात्र, नेहमीच दुपारच्या जेवनामध्ये राजम्याचा समावेश करा. शक्यतो रात्री राजमा खाणे टाळा.

4 / 4
Follow us
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.