AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तांब्याच्या भांड्यातील पाणी तुम्हीही पिता? मग ‘या’ 4 गोष्टी नक्की जाणून घ्या!

-जर तुमच्या पोटात अल्सर असेल किंवा तुम्हाला अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. तांबे उष्ण असते. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.तुम्ही किडनी किंवा हृदयाचे रुग्ण असाल तरीही हे पाणी पिण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

| Updated on: Nov 19, 2021 | 10:49 AM
-जर तुमच्या पोटात अल्सर असेल किंवा तुम्हाला अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. तांबे उष्ण असते. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.

-जर तुमच्या पोटात अल्सर असेल किंवा तुम्हाला अनेकदा अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आयुर्वेद तज्ञाच्या सल्ल्याशिवाय तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये. तांबे उष्ण असते. यामुळे तुमची समस्या वाढू शकते.

1 / 4
-तुम्ही किडनी किंवा हृदयाचे रुग्ण असाल तरीही हे पाणी पिण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तांब्याच्या भांड्यात जास्त पाणी पिणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

-तुम्ही किडनी किंवा हृदयाचे रुग्ण असाल तरीही हे पाणी पिण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या. तांब्याच्या भांड्यात जास्त पाणी पिणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

2 / 4
-तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नसली तरीही तांब्याची भांडी फक्त पाण्यासाठी वापरा. तांब्याच्या भांड्यात टाकून इतर कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नका. यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

-तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या नसली तरीही तांब्याची भांडी फक्त पाण्यासाठी वापरा. तांब्याच्या भांड्यात टाकून इतर कोणतेही खाद्यपदार्थ खाऊ नका. यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

3 / 4
-तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आणि आंबट पदार्थ खाण्याची चूक कधीही करू नका. ते विषारी असू शकते आणि त्यामुळे तुम्हाला अन्न विषबाधा होऊ शकते.

-तांब्याच्या भांड्यात दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आणि आंबट पदार्थ खाण्याची चूक कधीही करू नका. ते विषारी असू शकते आणि त्यामुळे तुम्हाला अन्न विषबाधा होऊ शकते.

4 / 4
Follow us
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.