AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Ram Mandir | ‘राक्षसांना जसा त्रास होतो, तसाच…’, रामाबद्दल वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना चांगलच सुनावलं

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराच्या उद्घाटनाचे दिवस जवळ येत असताना वेगवेगळी वक्तव्य समोर येऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांबद्दल असच एक वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला.

| Updated on: Jan 04, 2024 | 12:50 PM
 “राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?” असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

1 / 5
शिर्डीत दोन दिवसीय शिबीरात जितेंद्र आव्हाड हे बोलले. त्यांच्या या वक्तव्याचा नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

शिर्डीत दोन दिवसीय शिबीरात जितेंद्र आव्हाड हे बोलले. त्यांच्या या वक्तव्याचा नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

2 / 5
"जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यत्तीत केला हे अत्यंत मूर्खपणाच विधान आहे"

"जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांच्या संदर्भात जे उद्गगार काढले, प्रभू रामचंद्र मांसाहारी होते, प्रभू रामचंद्रांनी शिकार करुन वनवास कालखंड व्यत्तीत केला हे अत्यंत मूर्खपणाच विधान आहे"

3 / 5
"वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही. कंदमुळ खाऊन ब्रह्मचर्य धारण करुन प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले"

"वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही. कंदमुळ खाऊन ब्रह्मचर्य धारण करुन प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासात राहिले"

4 / 5
"आज भारतात राममय वातावरण झालेलं असताना राक्षसांना जसा त्रास होतो, त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो" असं महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलय.

"आज भारतात राममय वातावरण झालेलं असताना राक्षसांना जसा त्रास होतो, त्याच पद्धतीचा त्रास जितेंद्र आव्हाड यांना होतोय, त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो" असं महंत सुधीरदास महाराज यांनी म्हटलय.

5 / 5
Follow us
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.