AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून पाकिस्तानचं औषधपाणी बंद, तर पाकिस्तानकडून ‘या’ वस्तू येणार नाहीत

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू जल करारापासून ते व्यापार बंदीपर्यंतचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे भारत-पाकिस्तान व्यापारात मोठे संकट निर्माण झाले आहे.

| Updated on: Apr 24, 2025 | 4:55 PM
Share
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला.

1 / 11
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणाव वाढला आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणाव वाढला आहे.

2 / 11
पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची ( कैबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटी – CCS) बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्तानविरुद्ध 5 मोठे निर्णय घेतले.

पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची ( कैबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटी – CCS) बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्तानविरुद्ध 5 मोठे निर्णय घेतले.

3 / 11
यात सिंधू पाणी कराराला स्थगिती, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाही, पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

यात सिंधू पाणी कराराला स्थगिती, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाही, पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

4 / 11
भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने कोंडी केल्यानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने कोंडी केल्यानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

5 / 11
पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

6 / 11
आता भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणकोणत्या वस्तूंची आयात-निर्यात केली जाते, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

आता भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणकोणत्या वस्तूंची आयात-निर्यात केली जाते, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

7 / 11
भारत आणि पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची आयात-निर्यात केली जाते.

भारत आणि पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची आयात-निर्यात केली जाते.

8 / 11
पाकिस्तानातून भारतात ड्रायफ्रूट्स, टरबूज आणि इतर फळे, सिमेंट, रॉक मीठ, दगड, चुना, चष्मा ऑप्टिक्स, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने आणि धातू संयुगे, चामड्याच्या वस्तू आयात करतो.

पाकिस्तानातून भारतात ड्रायफ्रूट्स, टरबूज आणि इतर फळे, सिमेंट, रॉक मीठ, दगड, चुना, चष्मा ऑप्टिक्स, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने आणि धातू संयुगे, चामड्याच्या वस्तू आयात करतो.

9 / 11
तर भारत पाकिस्तानला रसायने, भाज्या, प्लास्टिक उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, औषध आणि साखर निर्यात करतो.

तर भारत पाकिस्तानला रसायने, भाज्या, प्लास्टिक उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, औषध आणि साखर निर्यात करतो.

10 / 11
तसेच भारतातून पाकिस्तानात चहाची पाने, कॉफी आणि मसाले, आंबा, केळी, पेरु, संत्री, द्राक्षे, सफरचंद इत्यादी गोष्टीही निर्यात केल्या जातात.

तसेच भारतातून पाकिस्तानात चहाची पाने, कॉफी आणि मसाले, आंबा, केळी, पेरु, संत्री, द्राक्षे, सफरचंद इत्यादी गोष्टीही निर्यात केल्या जातात.

11 / 11
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.