AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आसाममध्ये…; राहुल गांधींचा भाजपवर निशाणा, म्हणाले…

Congress Leader Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या सुरु आहे. आसाममध्ये ही यात्रा सध्या आहे. या भारत जोडो यात्रेतील काही खास फोटो... या यात्रेदरम्यान राहुल गांधींचा स्थानिकांशी संवाद. भाजपवर निशाणा साधताना काय म्हणाले? वाचा सविस्तर...

| Updated on: Jan 24, 2024 | 12:53 PM
Share
काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा सध्या आसाम राज्यात आहे. भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा आहे.

1 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी जनतेशी संवाद साधताना... स्थानिकांचे प्रश्न त्यांच्या अडचणी राहुल गांधी... भारत जोडो न्याय यात्रा सध्या आसाममधून प्रवास करते आहे.

2 / 5
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात.  ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ही यात्रा काढली आहे. राहुल गांधी या यात्रेदरम्यान स्थानिकांशी संवाद साधतात. ही खास फ्रेम राहुल गांधी यांच्या समर्थकाने भेट दिली.

3 / 5
भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने मणिपूर जळालं गेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापपर्यंत मणिपूरमध्ये गेले नाहीत. यामुळे मणिपूरमध्ये सुरु झालेली ही यात्रा महाराष्ट्रापर्यंत जाईल, असं राहुल गांधी म्हणाले.

4 / 5
"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.

"ये देश मोहब्बत का देश है! प्रेमानेच आपला देश पुढे जाईल. हिंसा आणि द्वेषाने काहीही होणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. भारत जोडो यात्रे दरम्यान, ते आसाममध्ये बोलत होते.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.