AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यांवर अस्वच्छता, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम

मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर कचरा साचल्याचं पाहायला मिळतंय. हा कचरा स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतलाय.

| Updated on: Sep 10, 2022 | 1:08 PM
Share
10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. कालपासून सुरु झालेल्या मिरवणुका आजही सुरुच आहेत.

10 दिवस बाप्पाची सेवा केल्यानंतर भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. कालपासून सुरु झालेल्या मिरवणुका आजही सुरुच आहेत.

1 / 6
अश्यात मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर कचरा साचल्याचं पाहायला मिळतंय. सगळीकडे अस्वच्छता पाहायला मिळतेय.

अश्यात मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर कचरा साचल्याचं पाहायला मिळतंय. सगळीकडे अस्वच्छता पाहायला मिळतेय.

2 / 6
हा कचरा स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतलाय. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबवण्यात आली आहे.

हा कचरा स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतलाय. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी मोहिम राबवण्यात आली आहे.

3 / 6
अमित ठाकरे यांच्यासोबत नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, जय शृंगारपुरे, यशवंत किल्लेदार यांच्यासह अन्य पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

अमित ठाकरे यांच्यासोबत नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, जय शृंगारपुरे, यशवंत किल्लेदार यांच्यासह अन्य पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिक तसंच महाविद्यालयीन तरुण तरुणी समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

4 / 6
मुंबईमध्ये गिरगांव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येतेय. तर रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवीत मनसेच्या वतीने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.

मुंबईमध्ये गिरगांव, दादर, माहिम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात येतेय. तर रायगड जिल्ह्यात उरण, वर्सोली, नागाव, अलिबाग, मुरुड या समुद्र किनाऱ्यांवर तर रत्नागिरीत मांडवीत मनसेच्या वतीने समुद्र किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.

5 / 6
बाप्पाला निरोप देतोय. याचं दु:ख आहेच. पण समुद्र किनाऱ्यावर झालेला कचरा डोळ्यांना बघवत नाहीये. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतली, असं अमित ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

बाप्पाला निरोप देतोय. याचं दु:ख आहेच. पण समुद्र किनाऱ्यावर झालेला कचरा डोळ्यांना बघवत नाहीये. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतली, असं अमित ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

6 / 6
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.