AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात दुष्काळाचे सावट, विद्यार्थ्यांनी बनवले शेततळे, किती साठणार पाणी

Pune News : यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नसल्यामुळे धरणांमध्ये जलसाठा झालेला नाही. यामुळे गावातील लोक पर्याय शोधू लागले आहे. पुणे जिल्ह्यात आता शेततळे निर्माण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

| Updated on: Sep 03, 2023 | 12:05 PM
पुणे जिल्ह्यातील मावळामध्ये श्रमदानातून शेततळी तयार करण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळ पडण्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेततळे उभारले जात आहेत. शेततळे उभारण्यासाठी गावकऱ्यांना विद्यार्थ्यांची साथ मिळाली.

पुणे जिल्ह्यातील मावळामध्ये श्रमदानातून शेततळी तयार करण्यात आली आहे. यंदा पाऊस कमी पडल्याने दुष्काळ पडण्याची परिस्थिती लक्षात घेऊन शेततळे उभारले जात आहेत. शेततळे उभारण्यासाठी गावकऱ्यांना विद्यार्थ्यांची साथ मिळाली.

1 / 5
मावळ तालुक्यातील सर्व धरण 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु उन्हाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन गावकऱ्यांनी शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे परिसरातील जमिनीत उन्हाळ्यात पाणी राहणार आहे.

मावळ तालुक्यातील सर्व धरण 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु उन्हाळ्यातील परिस्थिती लक्षात घेऊन गावकऱ्यांनी शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला. यामुळे परिसरातील जमिनीत उन्हाळ्यात पाणी राहणार आहे.

2 / 5
पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी डीवाय पाटील येथील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून मावळात शेलरवाडी या गावात दोन मोठी शेततळी बनवली आहेत. ज्याची पाणी साठवण क्षमता दहा लाख लिटरची आहे.

पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी डीवाय पाटील येथील काही विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मिळून मावळात शेलरवाडी या गावात दोन मोठी शेततळी बनवली आहेत. ज्याची पाणी साठवण क्षमता दहा लाख लिटरची आहे.

3 / 5
शेततळे उभारल्यामुळे शेलरवाडी आणि आसपासच्या गावातील पाळीव जनावरे तसेच वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या मदतीबद्दल गावकऱ्यांनी महाविद्यालय आणि ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

शेततळे उभारल्यामुळे शेलरवाडी आणि आसपासच्या गावातील पाळीव जनावरे तसेच वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या मदतीबद्दल गावकऱ्यांनी महाविद्यालय आणि ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

4 / 5
शेततळे असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. परिसरात असणाऱ्या शेतांमधील विहिरींना त्याचा फायदा होता. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकांना पाणी देता येईल. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.

शेततळे असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. परिसरात असणाऱ्या शेतांमधील विहिरींना त्याचा फायदा होता. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पिकांना पाणी देता येईल. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतूक केले जात आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.