Chanakya Niti : विद्यार्थ्यांनो…आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे मंत्र लक्षात ठेवा आणि आपली ध्येय साध्य करा!
आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा. आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

तुळशीला काळे तीळ अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?

मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधल्याने काय होते?

या लोकांनी दररोज हिरवी वेलची खाण्याची चूक करू नये...

या लोकांनी कलिंगडाच्या बिया खाऊ नयेत

तुला तुझा नवरा आवडतो की दुसरा कोणी... प्रीति झिंटाने दिलं असं उत्तर

आयपीएलच्या एका सामन्यासाठी पंचांना किती मानधन मिळतं?