AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : विद्यार्थ्यांनो…आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे मंत्र लक्षात ठेवा आणि आपली ध्येय साध्य करा!

आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा. आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

| Updated on: Mar 20, 2022 | 8:40 AM
आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा.

आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. कोणतेही काम करण्यासाठी वेळ निश्चित करा आणि ते काम त्या वेळेत पूर्ण करा. जो विद्यार्थी हा नियम पाळतो, तो कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय साध्य करूनच राहतो.

आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. कोणतेही काम करण्यासाठी वेळ निश्चित करा आणि ते काम त्या वेळेत पूर्ण करा. जो विद्यार्थी हा नियम पाळतो, तो कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय साध्य करूनच राहतो.

2 / 5
जे काम तुम्हाला आज करायचे आहे ते आजच करा. उद्यासाठी कधीही पुढे ढकलू नका. उद्यासाठी काम पुढे ढकलले तर त्यात काही अडथळे येऊ शकतात आणि काम पुढे ढकलले जाण्याची शक्यता नेहमीच असते. यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये वेळेला अत्यंत महत्व द्या.

जे काम तुम्हाला आज करायचे आहे ते आजच करा. उद्यासाठी कधीही पुढे ढकलू नका. उद्यासाठी काम पुढे ढकलले तर त्यात काही अडथळे येऊ शकतात आणि काम पुढे ढकलले जाण्याची शक्यता नेहमीच असते. यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये वेळेला अत्यंत महत्व द्या.

3 / 5
विद्यार्थी जीवनामध्ये मित्र बनवताना विचार करा. चुकीची मैत्री तुमचे संपूर्ण भविष्य धोक्यात आणू शकते. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकते. तुमच्या यशात हा सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणून अशा लोकांशी मैत्री करा जे चांगले आणि खरे आहेत.

विद्यार्थी जीवनामध्ये मित्र बनवताना विचार करा. चुकीची मैत्री तुमचे संपूर्ण भविष्य धोक्यात आणू शकते. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकते. तुमच्या यशात हा सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणून अशा लोकांशी मैत्री करा जे चांगले आणि खरे आहेत.

4 / 5
विद्यार्थी जीवनात कोणत्याही प्रकारेचे व्यसन लावून घेऊ नका. व्यसनामुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. विद्यार्थ्यांसाठी हा मोठा शाप आहे. यामुळे नेहमीच विद्यार्थी जीवनामध्ये व्यसनापासून दूरच राहा.

विद्यार्थी जीवनात कोणत्याही प्रकारेचे व्यसन लावून घेऊ नका. व्यसनामुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. विद्यार्थ्यांसाठी हा मोठा शाप आहे. यामुळे नेहमीच विद्यार्थी जीवनामध्ये व्यसनापासून दूरच राहा.

5 / 5
Follow us
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....